राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. चक्रीवादळासह अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. 30 मे 2026 रोजी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह 15 राज्यांमध्ये पावसासह चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. पावसासोबत ताशी 90 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह वादळी वारे वाहतील. या काळात लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह पावसाने […]
india
Pooja Bhatt : ‘त्यावेळी आम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात बुडून जायचो’, पूजा भट्टचा आमिर खान सोबतच्या नात्यावर खुलासा
पूजा भट्ट लोकांच्या लक्षात राहिली तो तिचा 1991 साली आलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'दिल हैं कि मानता नही'. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला आवडतो. आमिर खान आणि पूजा भट्ट यांची जबरदस्त केमिस्ट्री या चित्रपटात दिसली होती. आमिर खान सोबत 'दिल हैं कि मानता नही' चित्रपटाच्यावेळी कसं नातं […]
मोठी बातमी! पंजाबमध्ये आपच्या वादळात भाजप भुईसपाट; यापूर्वी असा पराभव कधीच झाला नाही, आम आदमी पार्टीचा 680 जागांवर विजय
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने भाजपला मोठा झटका दिला आहे. पंजाबमध्ये 26 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. ज्यामध्ये आठ महानगर पालिका, 75 नगर परिषद आणि 20 नगर पंचायतींच्या निवडणुकीचा समावेश होता. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल 680 पेक्षा अधिक जागांवर आपचे उमेदवार विजय […]
मंडप नाही, सावली नाही, फक्त रणरणतं ऊन; जरांगे पाटील उपोषणावर ठाम, शिष्टमंडळ आलं तसं गेलं
मराठा आरक्षणासंदर्भातील आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. ते 30 मे पासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांचा समावेश […]
स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज; मोठी चिंता दूर, आणखी एक..
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामानंतरही संघर्ष सुरूच आहे. इरानने युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केलं होतं. दरम्यान त्यानंतर अमेरिकेने देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. सध्या हा मार्ग व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे जगातील अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसला आहे. कारण स्ट्रेट ऑफ होर्मूज […]
10 वर्षे नोकरी झाली नाही? काळजी नको! ‘या’ सोप्या पद्धतीने काढा ईपीएस पेन्शनचे पूर्ण पैसे
अनेक नोकरदार वर्गाला असे वाटते की 10 वर्षांची सेवा पूर्ण झाल्याशिवाय EPS निधी काढता येत नाही. मात्र, EPFO च्या नियमांनुसार कमी कालावधीत नोकरी सोडल्यास तुम्ही फॉर्म 10सी चा वापर करून संपूर्ण सेटलमेंट करू शकता. अवघ्या काही मिनिटांत ऑनलाईन क्लेम करून तुमचे पैसे थेट बँक खात्यात मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया. जरी तुम्ही खासगी क्षेत्रात काम करत असाल […]