पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांची निर्घृण हत्या झाल्यानंतर संतापलेल्या भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवले होते. भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही मोहिम राबिवली होती. या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैनिकांनी अचाट पराक्रम करीत पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले. या ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीर झालेल्या […]
india
Panjabrao Dakhs Rain Forecast : पावसाचा जोर वाढणार, पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज
22 जूनपासून राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे. कारण आता मान्सूनच्या या पावसामुळे पेरण्यांना वेग येणार आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 27 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 27 जून पासून 1 जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये […]
सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या नेत्याला केंद्रात अर्थमंत्रिपद?
गेल्या काही काळापासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. अशातच आता केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहे. विविध राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच अलिकडेच उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. […]
अंमली पदार्थांच्या समस्येवर संपूर्ण विजय मिळवणे हे सर्व राज्यांचे सामूहिक ध्येय – अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६-२९ साठी ‘अमली पदार्थ मुक्त भारता’ करिता एका नव्या कृती आराखड्याचे अनावरण आज दिल्ली येथे आहे. यामध्ये ‘डिटेक्ट, डिसरप्ट आणि डिस्ट्रॉय’ या धोरणाचा अवलंब केला जाईल, ज्याद्वारे पुढील तीन वर्षांत अमली पदार्थांची जाळे समूळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले जातील. हा सरकारच्या […]
Indian Railway Refund Rules: ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतरही रिफंड मिळणार, काय आहे नियम…
जर तुम्हाला ट्रेनचा प्रवास करताना तिकीटाचे पैसे परत मिळाले तर काय मजा येईल ना ! हा विनोद नाहीए..भारतीय रेल्वेने आता तिकीटाचा रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करताना काही विशिष्ट परिस्थितीत प्रवास संपल्यानंतरही तिकीटाचे काही पैसे परत मिळवू शकता. मात्र, यासाठी काही नियम आहे. हे नियम नेमके कोणते हे आपण पाहूयात.. ट्रेनचा […]
अयोध्येच्या राम मंदिरासाठी तुम्ही चांदीची विट दिली याला काय पुरावा आहे? नितेश राणेंचा ठाकरेंच्या सेनेला सवाल
संपूर्ण देशात सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या दानाच्या चोरीचे प्रकरण चर्चेत आहे. मंदिरासाठी देणगी म्हणून मिळालेल्या चांदीच्या विटा, हार आणि चरण पादुका गायब झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं होतं. दानपेटीतील चोरीची रक्कम वाढू शकते 1 कोटी आणि एक किलोची चांदीची विट आम्ही दिली. त्यांनी अजूनही […]