राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यात राज्यातील गुन्हेगारी, नसरापूर प्रकरण, कर्जमाफी या मुद्द्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणावरही भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची माहिती दिली आहे. देवेंद्र […]
india
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी आणि नसरापूर प्रकरणासह दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाबाबतही त्यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा दोन स्तरांवर […]
48 तासापासून ढिगाऱ्याखाली, त्या 8 जणांचं काय झालं? कुटुंबीयांचा काळजाचा ठोका चुकला; मोशी दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
पुण्याच्या कचरा डेपो येथे इमारत कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर ४८ तास झाले आहेत तरीही येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे. या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली २३ जण अडकले होते. त्यातील आठ जणांना अद्यापही या ढीगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलेले नाही. या कचऱ्याच्या डोंगरातून अनेक विषारी वायूचे उत्सर्जन होत आहे. त्यातच गेले काही दिवस पाऊस सुरु असल्याने बचाव मोहिमेत अडचणी […]
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला असून, भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने तब्बल १४ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात १२ ते १३ रिक्षांचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंधेरी स्थानक (पश्चिम) ते मार्ग क्रमांक २४२ वरील बेस्ट बसचा चालक अचानक नियंत्रण […]
मोठी बातमी! ठाण्यात इमारतीचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी
ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. आझाद नगर परिसरातील मद्रास चाळ येथील चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला आहे. हे 25 ते 30 वर्ष जुने बांधकाम आहे. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला असून दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. […]
आजोबा आणि आत्याकडून लढवय्या रोहित पवारांचं अभिनंदन, कर्जमाफीच्या जाचक अटी सरकारने मागे घेताच काय म्हणाले शरद पवार?
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. 2019 च्या महात्मा फुले कर्जमाफीमध्ये जे शेतकरी होते, त्यांना आपण 50 हजारांपर्यंत कर्जमाफी देऊ म्हटलं होतं, यामागे त्यांना कर्जफेडीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता परंतु आता त्यांना देखील दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी […]