महाराष्ट्रात पावसानं गेल्या काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे, पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. कमी वेळेत प्रचंड पाऊस झाल्याने नागरिकांची चांगली तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं. पालघर, नाशिक, पुणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर पावसाने कहर केला आहे. दरम्यान आता 11 जुलै 2026 शनिवारचा हवामान अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील तब्बल 20 […]
india
Chanakya Niti : या कामांचा शेवट नेहमी वाईटच होतो, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना योग्य वाटेवर चालण्याची प्रेरणा देतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत, ज्या तु्म्हाला यश मिळवण्याचा सोपा मार्ग वाटू शकतात. त्या वाटेनं […]
मोठी बातमी! एकापेक्षा अधिक लग्न केल्यास सरकारी नोकरी जाणार, सरकारचा सर्वात मोठा निर्णय; भाजपशासित…
भारतात लग्नाबाबत वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या मान्यता आहेत. काही समाजात एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मनाई आहे तर काही समाजात ही सामान्य बाब आहे. अशातच आता आसाम या राज्याने एकापेक्षा जास्त लग्न करणाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आसामचे अर्थमंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी शुक्रवारी विधानसभेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मिती, पायाभूत […]
GK : चार अंकांचाच का असतो एटीएम पिन? जाणून घ्या या मागचं कारण
आधुनिक जगात वावरताना प्रत्येक गोष्टी कशा एका क्लिकवर होतात. मागच्या काही वर्षात बँकिंग तर खूपच सोपं झालं आहे. एखाद्याला पैसे देण्यापासून घेण्यापर्यंत सर्व काही चुटकीसरशी होत आहे. पण या मागे बरीच मेहनत आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण एटीएम कार्ड वापरतो. पण हे एटीएम कार्ड कसं सुरू झालं? त्याचा जनक कोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. […]
दारु प्यायली की नाही ? आता ब्रेथ एनालायझर नव्हे, तर हा पुरावा ठरणार महत्वाचा
पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत एखाद्या चालकाने दारु प्यायली आहे की नाही हे ठरवताना ब्रेथ एनालायझर टेस्ट केली जाते. त्यानंतर चालकाला दंड फर्मावला जात असतो. मात्र, आता बिहार हायकोर्टाच्या एका निकालाने पोलिसांच्या या मोहिमेवर पाणी फेरण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टाने बिहारमधील एका प्रकरणात केवळ ब्रेथ एनालायझरची टेस्ट आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेशी नाही. त्याऐवजी आता रक्त […]
बिहारच्या पोटनिवडणुकीत ट्विस्ट; भाजप उमेदवाराने घेतला अर्ज मागे, अचानक नेमकं काय घडलं?
भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी काही महिन्यांपूर्वी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत अचानक मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अभिषेक कुमार सिन्हा यांनी माघार घेतली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून ऐनवेळी भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजप […]