NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली 20 जुलै रोजी संसद मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला तसेच अश्रुधूराचे गोळेही सोडले. या घटनेनंतर अनेक चित्रपट कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. मुंबईतही आंदोलन झाले असून त्यात अनेक कलाकार सहभागी झाले. आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान यानेही […]
india
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशातच आज राज्यातील विविध भागात आंदोलने करण्यात आली. आज रात्री उशिरा नागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. नागपुरात आंदोलकांची धरपकड नागपूरच्या […]
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीने आवाज उठवला आहे. अशातच आज केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण करू नये, असे विधान केले. तसेच नड्डा यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरही प्रश्न विचारण्यात आला […]
डिनर टेबलवरच घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?
Sumit Sachdev : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेत ‘गौतम’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेता सुमीत सचदेव नुकतेच एका भीषण प्रसंगातून थोडक्यात बचावले. जेवण करताना त्यांच्या घशात अन्नाचा घास अडकल्याने काही क्षणांसाठी त्यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. या धक्कादायक घटनेची माहिती सुमीत यांनी स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर […]
विकसित भारत मोहिमेसाठी PM मोदींची उच्चस्तरीय बैठक; ग्रामीण विकास, कृषी आणि सामाजिक कल्याण क्षेत्रांचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील निवासस्थानी ग्रामीण विकास, कृषी, सामाजिक कल्याण आणि संबंधित क्षेत्रांतील ‘विकसित भारत’ उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विविध मंत्रालयांच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी नागरिकांचे कल्याण हे प्रत्येक सुधारणेच्या केंद्रस्थानी असले पाहिजे, यावर भर दिला. लोकांच्या गरजांवर आधारित सुधारणा अधिक वेगाने राबवल्या जाव्यात आणि त्यातून अर्थपूर्ण परिवर्तन घडले पाहिजे, […]
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा जंतर मंतरवर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. पोलीस आणि आंदोलक पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे, यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर सैम्य लाठीचार्ज करण्यात आला, तसेच आश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात […]