रक्ताची नाती ही अतुट असतात. कितीही भांडणे झाली किंवा कितीही वाद झाले तरी ही नाती तोडता येत नाहीत इतकी घट्ट असताता. पण मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे घडलेली एक घटना सर्वांचे मन हेलावून टाकणारी आहे. अचानक नातवाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आजोबांना हे सहन झाले नाही. नातवाच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यामुळे आजोबांनी देखील काही वेळात […]
india
संध्याकाळनंतर या 6 वस्तू खरेदी करणे टाळावे, अशी मान्यता; घरातील सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या कारणे
भारतीय परंपरा, वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांमध्ये घरातील सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थैर्य आणि सुख-शांती यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक लोक दैनंदिन जीवनात काही नियम आणि परंपरांचे पालन करतात. त्यामागे वैज्ञानिक कारणांपेक्षा श्रद्धा, सांस्कृतिक विश्वास आणि पूर्वजांकडून चालत आलेल्या परंपरांचा मोठा वाटा असतो. अशाच काही मान्यतांनुसार दिवसातील काही वेळा विशिष्ट वस्तूंची खरेदी करणे टाळावे असे सांगितले […]
रात्री वारंवार लघवीचा त्रास वाढला; ‘नॉक्ट्युरिया’कडे दुर्लक्ष ठरू शकते धोकादायक
रात्री शांत झोप घेत असताना वारंवार लघवीसाठी उठावे लागणे ही समस्या अनेक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. पूर्वी वाढत्या वयाशी संबंधित मानली जाणारी ही समस्या आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताण, अनियमित आहार, मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि झोपेच्या विकारांमुळे रात्री वारंवार लघवी होण्याच्या तक्रारी वाढत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील […]
‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या POK विषयीच्या चुकीच्या हेडिंगवर भारताने लगेच घेतला आक्षेप, जगातल्या प्रतिष्ठीत वर्तमानपत्राला सरळ म्हटलं की..
अमेरिकी वर्तमानपत्र ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या एका हेडलाइनवर भारताने आक्षेप घेतला आहे. अमेरिकेतील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या संदर्भात पोस्ट केली आहे. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ ने हेडींगमध्ये पाकिस्तान काश्मीर म्हटलं होतं. त्यावर भारताने लगेच आक्षेप घेतला. हा एक भ्रामक आणि चुकीचा शब्द असल्याचं भारताने म्हटलं. पाकिस्तान काश्मीर सारखं काही क्षेत्रच नाहीय. […]
Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या यादीत मोठा गोंधळ, काय आहे ‘हेअरकट’? शेतकऱ्यांना बसणार फटका? कृषिमंत्र्यांनी काय दिले उत्तर?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 553 पात्र शेतकऱ्यांची यादी 22 जुलै जाहीर करण्यात आली. तर आता दुसऱ्या टप्प्यात 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात ही यादी प्रसिद्ध होईल. पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. महाआयटी पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. […]
CM Devendra Fadnavis : हे शत्रूला हे माहित आहे, म्हणून ते.. फडणवीस यांचं महत्वाचं वक्तव्य
महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळीत झाला. हजारो शालेय चिमुरड्यांना सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम डोम वरळी येथे देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज फ्री समाजाची शपथ दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशमुक्त भारताच संकल्प केला आहे, त्यासाठी आपल्याला देखील ड्रग्स फ्री मुंबई आणि महाराष्ट्र करणे गरजेचे आहे. जगातील आपण […]