भाजप नेते जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे जिल्ह्यातील सहकारी राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. गोरेंनी दिलेल्या माहितीनुसार, जरी भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी, मित्रपक्षांना आणि सहकाऱ्यांना चर्चेची दारं उघडी ठेवण्यात […]
india
पालकांसाठी महत्त्वाची बातमी! तुमच्या बाळाला सर्दी- खोकल्यासाठी ‘ही’ औषध देत असाल तर आताच थांबा, केंद्र सरकारने घातली बंदी
Cold Cough Medicine: लहान मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने 4 वर्षांखालील मुलांसाठी सर्दी आणि फ्लूच्या औषधांच्या वापरावर बंदी घातली आहे. सरकारने क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन्सवर (FDCs) बंदी घातली आहे, जी सामान्यतः सर्दीसाठी दिली जातात. मुलांच्या सुरक्षिततेबाबत आणि संभाव्य दुष्परिणामांबाबत गंभीर तक्रारी आल्यानंतर हे […]
महात्मा गांधी यांचा चरखा, पत्र आणि पेटी… सर्वांचा लिलाव…तब्बल 16.20 कोटींची बोली, कोणी केली खरेदी?
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ऐतिहासिक वारसा नोंद ठेवणारी पत्रं, त्यांचे प्रेरणादायी विचारांची डायरी, वैयक्तिक वस्तू यांचा नुकताच लिलाव करण्यात आला. सॅफर आर्टने हा लिलाव केला. यामध्ये बापूंचा चरखा, पत्र, पेटी आणि इतर वस्तूंचा समावेश होता. या ऐतिहासिक दस्तावेज, चीज वस्तूंसाठी 16.20 कोटी रुपये मोजले. सॅफ्रन आर्ट ही एक आंतरराष्ट्रीय लिलाव संस्था आहे. तिचे मुख्यालय मुंबईत […]
डी-मार्टमध्ये स्वस्त साखर खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, 1 किलो साखरेची किंमत फक्त…
साखरेच्या दरात झालेल्या वाढीचा फटका आता सर्वसामान्य ग्राहकांना बसताना दिसत आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये साखरेचे किरकोळ दर वाढले असून, सध्या बाजारात साखर साधारण 60 ते 80 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काही ग्राहकांकडून साखरेची खरेदी वाढल्याचे चित्र आहे. मुंबई आणि परिसरात सध्या किरकोळ बाजारात […]
ही झाडं म्हणजे सापांचे पक्के दोस्त, साप घरच सोडणार नाही, ठाण मांडून बसेल
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक असतो. कारण पावसाळ्याच्या काळात साप हे बिळात नसतात, तर रस्त्यावर फिरतात. या काळात बिळात पाणी शिरल्यामुळे सापांचा निवारा नष्ट होतो. तसेच मातीमुळे बिळं देखील बुजले जातात. अशा स्थितीमध्ये साप आपल्या निवाऱ्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात असतात. अशावेळी सापांना जर तुमच्या घरात अशी जागा सापडली तर ते तिथे देखील आश्रय घेऊ शकतात. […]
खवड्या डोंगरावरुन उडी खाणाऱ्या कुणालच्या प्रकरणात थरारक वळण, आजीनेच केली पोलखोल, माझ्या..
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर एक दुर्देवी घटना घडली. या घटनेने काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले. एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. कुणाल चांदगुडे याला आयफोन असल्याने त्याने हट्ट धरला आणि त्यावरून वडिलांसोबत त्याचा वाद झाल्याचे सांगितले गेले. पण त्यानंतर कुणालच्या मावशीच्या पतीने खुलासा केला की, कुणाल याच्याजवळ दोन आयफोन अगोदरच होते. मुलगा कुणाल हा खवड्या […]