बॉलिवूडमध्ये काही गाणी अशी असतात, जी केवळ त्यांच्या संगीतामुळेच नाही तर दमदार नृत्य, भव्य सादरीकरण आणि कलाकारांच्या स्टाइलमुळेही कायम स्मरणात राहतात. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धूम 3' चित्रपटातील 'कमली' हे गाणे त्यापैकीच एक मानले जाते. प्रदर्शित होऊन दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम असून आजही ते लग्नसमारंभ, स्टेज शो, डान्स स्पर्धा आणि सोशल […]
entertainment
मुंबईवालो जरा संभलके ! पावसामुळे अभिनेता जॅकी श्रॉफ याने शेअर केली पोस्ट म्हणाला…
मुंबई आणि उपनगरांना पावसाने गेली दोन ते तीन दिवस अक्षरश: झोडपल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. शनिवारी आणि रविवारी देखील असाच पाऊस कोकण रिजनमध्ये होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारच महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला आहे. मुंबई, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना शनिवारी सुटी जाहीर करण्यात […]
सट्टा लावला अन् एका रात्रीत नशीब बदललं! त्या गीतकाराच्या आयुष्यात त्या दिवशी काय घडलं?
हिंदी सिनेमांमध्ये गीतकारांचं अनन्यसाधारण महत्त्व राहिलें आहे. 40-50 च्या दशकात पैसा नसायचा पण गीतकारांना प्रचंड मान असायचा. त्याकाळातील सर्वच गाणी हिट आणि सदाबहार आहेत. आजही ही गाणी गायली जातात. पिढ्या आल्या आणि गेल्या, पण या गाण्यांचा गोडवा तसूभरही कमी झालेला नाही. आनंद बक्शी, मजरूह सुल्तानपुरी, साहिर लुधियानवी आदी एकापेक्षा एक गीतकारांनी तो काळ समृद्ध केला […]
90 मधील सर्वात सुंदर अभिनेत्री, एका गाण्यामुळे रातोरात झाली स्टार, पण प्रेमामुळे करिअर झाले उद्ध्वस्त
1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटातील 'परदेसी परदेसी जाना नहीं' हे गाणे प्रचंड गाजले. या गाण्यात झळकलेली अभिनेत्री प्रतिभा सिन्हा हिने आपल्या अभिनय आणि नृत्यामुळे प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांची मुलगी असलेल्या प्रतिभाने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1992 मध्ये तिने पहिल्या चित्रपटातून पदार्पण केले. […]
ईठा रिलीज होणार की नाही? प्रचंड वादानंतर आता विठाबाईंचाच नातू आला समोर, म्हणाला, श्रद्धा कपूर… मोठी अपडेट काय?
प्रदर्शित होण्यापूर्वीच ईठा हा सिनेमा वादात अडकला आहे. या सिनेमातील कंटेट, गाणी किंवा एखाद्या प्रसंगावरून हा सिनेमा वादात अडकलेला नाहीये. तर या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा वादात अडकला आहे. या सिनेमाला ईठा हे नाव देऊन तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा अपमान करण्यात आलाचा दावा आक्षेप घेणाऱ्यांनी केला आहे. तसेच या सिनेमाचं नाव बदलण्याची जोरदार मागणी करण्यात […]
गाणं पाहिजे तर असं, ऐकताच गुणगुणतात लोक तर काहीजण धरतात ठेका, 32 वर्षांपासून सुपरहिट, मुलीवर नाही तर दारूच्या बाटलीवर होतं आधारित
90 च्या दशकातील सुपरहिट गाण्यांमध्ये आजही आवर्जून घेतले जाणारे ‘तू चीज बड़ी है मस्त-मस्त’ हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. लग्नसमारंभ, पार्ट्या आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हे गाणे आजही लोकांना ठेका धरायला भाग पाडते. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटातील हे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी झळकली […]