अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती आणि काश्मिरी बिझनेसमन मोहसिन अख्तर मीर याने नुकतंच दुसरं लग्न केलं. उर्मिलाला घटस्फोट दिल्याच्या दोन वर्षांनंतर मोहसिनने दुसऱ्यांदा संसार थाटला आहे. निधा भट्टशी त्याने दुसऱ्यांदा निकाह केला आहे. 14 जून रोजी त्याने सोशल मीडियावर या निकाहचे फोटो पोस्ट केले होते. लग्नानंतर मोहसिन आणि निधा हनिमूनला गेले आहेत. या दोघांनी सोशल […]
entertainment
मुस्लीम असून आईच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का? संजय खान यांच्या मुलीने सोडलं मौन
इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री झरीन खान यांचं नोव्हेंबर 2025 मध्ये निधन झालं होतं. झरीन यांचा जन्म पारसी कुटुंबात झाला होता आणि त्यांनी मुस्लीम संजय खान यांच्याशी लग्न केलं होतं. तरी त्यांच्या पार्थिवावर हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अभिनेता जायेद खान आणि हृतिक रोशनची पूर्वी पत्नी सुझान खान ही त्यांची मुलं आहेत. झरीन खान यांच्यावर हिंदू […]
इतकी लोकप्रिय सीरिज की एकदा बघायला सुरुवात केली तर माणूस जागेवरून हलत नाही, IMDb रेटिंग प्रचंड जबरदस्त
ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनासोबतच दर्जेदार आणि खऱ्या घटनांवर आधारित कथा प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. अशाच वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘स्कॅम 1992’ ‘द हर्षद मेहता स्टोरी’. प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटूनही या सीरिजची लोकप्रियता कायम असून, तिची दमदार कथा आणि प्रभावी अभिनयामुळे ती आजही सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या वेब सीरिजपैकी एक मानली जाते. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित […]
100 वर्ष जुनी गझल, जी ऐकू येताच दिवसभर गुणगुणतात लोक, आजही प्रत्येक व्यक्तीची आवडती
संगीताच्या दुनियेत काही गाणी आणि गझल अशा आहेत ज्या काळ कितीही पुढे गेला तरी त्यांची जादू कमी होत नाही. अशाच गझलपैकी एक म्हणजे ‘चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है…’. जवळपास शंभर वर्षांपूर्वी लिहिलेली ही गझल आजही संगीतप्रेमींच्या हृदयाला स्पर्श करते. प्रसिद्ध गझलगायक गुलाम अली यांनी 1982 मध्ये आपल्या आवाजातून तिला अमरत्व दिले तर […]
पावसाचा फटका बॉलिवूडच्या बिग बींना, 50 कोटींच्या बंगल्यात शिरलं पाणी, घराबाहेर पडणं देखील झालं कठीण
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसाचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनाही बसला आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि पॉश मानल्या जाणाऱ्या जुहू परिसरातही पावसाचे पाणी […]
Shraddha Kapoor : टायटलचा वाद मिटला, आता ‘ईठा’ चित्रपट रिलीज होण्याआधी श्रद्धा कपूर एक महत्वाचं काम करणार
श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईठा’चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच वाद सुरु झाला होता. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या टायटलवर विठाबाई नारायणगांवकर यांच्या कुटुंबाने आक्षेप घेतलेला. आता हा वाद मिटला असून त्यांच्या कुटुंबाने स्पष्ट केलय की, त्यांना टायटलवर काही आक्षेप नाही. त्यामुळे ‘ईठा’चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग […]