केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर हा राजीनामा झाल्याने विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान […]
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेय कोणाला? शरद पवारांनी थेट नाव घेतलं, पहिली प्रतिक्रिया
राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टींच आंदोलन सुरू होतं. त्यानंतर वीस […]
अमिताभ बच्चन यांच्यासोबत होते खासगी संबंध? रेखा सर्वांसमोर म्हणालेल्या, ‘हा का मुर्खांसारखा प्रश्न, मी आजपर्यंत…’
Rekha – Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या नात्याबद्दल कोणाला माहिती नाही कोणीच नाही. एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूड नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रेखा आणि बिग बी यांच्या नात्याची चर्चा रंगलेली. पण दोघांचं नात कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. कारण तेव्हा बिग बी यांचं लग्न अभिनेत्री जया बच्चन […]
Dharmendra Pradhan Resign : महाराष्ट्रातील हा बडा नेता आता देशाचा शिक्षणमंत्री? थेट पहिलं नाव समोर; आतली माहिती आली!
Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील तरुण एकवटले होते. काहीही झालं तरी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी भूमिका या आंदोलकांची होती. कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, आता प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रधान यांच्यानंतर शिक्षणमंत्रिपदाचा कारभार […]
IND vs ZIM: दुसर्या विजयानंतर टीम इंडियाला मिळणार 2 चांगल्या बातम्या, इंग्लंडचा हिशेबही होणार पूर्ण!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी20 सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला जात आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 ने आघाडी घेतली आहे. जर दुसरा सामना जिंकला तर मालिका खिशात घालेल. भारताला एक नाही तर दोन आनंदाच्या बातम्या या विजयानंतर मिळणार आहेत. (PHOTO CREDIT- PTI) भारताने दुसरा टी20 सामना जिंकला तर तीन सामन्यांच्या […]
IND vs ZIM, 2nd T20: नाणेफेक झिम्बाब्वेने जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली, श्रेयस एक बदल करत म्हणाला..
भारताने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वेत चांगली सुरूवात केली आहे. खरं तर या मालिकेपूर्वी टीम इंडियावर दडपण होतं. कारण आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2 ने, तर इंग्लंडविरुद्धची मालिका 0-4 ने गमावली होती. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना जिंकला आणि भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला. आता भारताला […]