भाऊ सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी अभिनेता सलमान खान ‘अलायन्स’ या शोमध्ये पोहोचला आहे. या एपिसोडचं प्रीमिअर अद्याप झालं नसून त्याचा प्रोमो मात्र सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये सलमान त्याच्या ‘दबंग’ अंदाजात एण्ट्री करताना दिसून येत आहे. सलमानला पाहून शोमधील स्पर्धकसुद्धा खुश होतात. भाऊ सोहैलची विचारपूस केल्यानंतर तो इतर स्पर्धकांसोबत गप्पा मारतो. या संपूर्ण […]
Archives for August 2026
Train Fire : भल्या पहाटे ट्रेनला भीषण आग, प्रवाशांमध्ये खळबळ; जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडकीतून मारल्या उड्या
बिहारच्या सहरसा जिल्ह्य्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उभ्या असलेल्या पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेनला सोमवारी सकाळी 3. 25 वाजता आग लागली. आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेनमधील काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. प्राथमिक माहितीनुसार, पॅजेंजरला आग ही सुरुवातीला इंजिनला लागली. त्यानंतर ट्रेनच्या तीन […]
पंचतारांकित हॉटेलातील बाथरुमला काचेच्या भिंती का असतात ? 99 टक्के लोकांना उत्तर माहिती नाही..
एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या गेल्यावर, पारंपरिक भिंतींऐवजी काचेच्या भींती असलेले बाथरूम असण्याची शक्यता अधिक असते. ही बाथरुम दिसायला अत्यंत आकर्षक वाटत असली, तरी अनेकांना प्रश्न पडतो पारदर्शक बाथरुमची रचना करण्यामागचा उद्देश्य नेमका काय असतो ? विशेषतः जेव्हा ग्राहकांच्या प्रायव्हसीचा प्रश्न शकतो तेव्हा देखील पारदर्शक काचांमागचा हेतू लक्षात येत नाही. काचेमुळे खोलीभर प्रकाश पसरुन अधिक जागेचा आभास […]
Chanakya Niti: या पाच लोकांचा कधीच अपमान करू नका, आयुष्य उद्ध्वस्त होईल, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बलाढ्य राजघराणं असलेल्या धनानंदाची सत्ता उलथून लावली आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केला. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात अशी […]
हे झाड घरापासून थोडं दूरच लावा; रात्री असतो सापांचा अड्डा, घरातही घुसू शकतो साप
पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक वाढतो, कारण पावसाळ्यात साप बिळात कमी आणि जमिनीवर जास्त फिरताना दिसतात. तुम्ही अनेकदा पावसाळ्यात तुमच्या घराच्या आसपास साप निघाल्याचं पाहायलं असेल, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी घुसतं त्यामुळे ते बाहेर पडतात. त्यामुळे पावसाळ्यात योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे, जिथे साप निघण्याचा धोका जास्त […]
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे आत्मघाती ब्लास्ट, सात ठार तर १८ जण जखमी
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिसांना टार्गेट करीत झालेल्या आत्मघाती ब्लास्टमध्ये तास जणांचा मृ्त्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या स्फोट झाला तेव्हा स्वात जिल्ह्यातील एका शहरात शांतता रॅली सुरु होती. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला आत्मघाती हल्ल्यासारखा होता, मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. एका हल्लेखोरांची तपासणी सुरु असताना […]