जुन्या गाण्यांची खासियत म्हणजे ती ऐकण्यासाठी कोणत्याही खास प्रसंगाची गरज नसते. गाण्याची धून सुरू होताच वातावरणात उत्साह निर्माण होतो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. 90च्या दशकातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून ऐकली जातात. मस्ती, मैत्री किंवा पार्टीचा मूड असो या गाण्यांची मजाच काही और असते. असंच एक गाणं म्हणजे 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ […]
Archives for August 2026
Uday Samant : त्यांना माझ्या विमानात बसायचं असेल तर घेतो ना, एवढी जलसी कशाला हवी? उदय सामंत यांचं सडेतोड प्रत्युत्तर
चाकणमधून काही उद्योग स्थलांतर करणार आहेत, त्यावरुन सरकारवर टीका होत आहे. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत बोलले आहेत. आदित्य ठाकरे चाकणच्या उद्योजकांना भेटणार होते. त्यावर उदय सामंत यांना विचारलं असता ते म्हणाले की,”कोण सक्रीय झाले, कोण घरामध्ये बसलय यावर मी बोलणार नाही. काही लोकांना चाकणच्या लोकांना जाऊन भेटावं असं वाटलं हे आपलं भाग्य आहे” चाकणचे उद्योग […]
वंदे मातरमला विरोध करणं हा मानसिक नक्षलवाद; काँग्रेससह सोनिया गांधींवर मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
स्वातंत्र्य दिनी काँग्रेस मुख्यालयावरही तिरंगा झेंडा फडकवण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांनी वंदे मातरम गीतही गायलं. परंतु या कार्यक्रमात वंदे मातरम गीत पूर्ण गाण्यापासून सोनिया गांधी यांनी रोखल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यानंतरही वंदे मातरम गीतावरून झालेल्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र […]
Rakshabandhan 2026: रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहणाचं सावट, राखी बांधणं ठरणार का शुभ की अशुभ?
भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन हा पवित्र सण मानजला जातो. या सणाला भाऊ-बहिणींमधील अतूट प्रेम, भक्ती आणि विश्वासाचे सर्वात मोठे प्रतीक मानला जाते. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण येतो. पण यंदा या सणाची खूपच चर्चा रंगली आहे, याचे मुख्य कारण म्हणजे 28 ऑगस्ट 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण. या परिस्थितीमुळे, ग्रहणाच्या वेळी राखी बांधणे शुभ असेल की […]
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं ‘ऑपरेशन टायगर’बाबत सुचक विधान, थेट म्हणाले…
शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांवर आणि टीकांवर आपले मत मांडले आहे. चाकण येथील उद्योजकांना भेटण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या हवाई प्रवासावर होणाऱ्या टीकेला सामंत यांनी राजकीय मत्सर म्हटले. अंबादास दानवे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, त्यांनी टीका करणाऱ्यांना आपल्या विमानातून प्रवास करण्याची ऑफर […]
AUS vs BAN: ऑस्ट्रेलिया पराभवाच्या सावटाखाली, कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशची सरशी
ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून तीन दिवसांचा खेळ संपला आहे. तीन दिवसांचा खेळ संपला असून तिसऱ्या दिवसावरही बांगलादेशने अधिराज्य गाजवलं. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर असून चौथा दिवस निर्णायक ठरणार आहे. बांग्लादेश कसोटी सामना जिंकेल अशी स्थिती आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. चौथ्या दिवशी काय होणार याकडे नजरा खिळल्या […]