मंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच मोठे विधान केले. छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हे विधान केले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, ओबीसीचे आरक्षण संपले कोण म्हणते. जात पडताळीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय. 2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही […]
Archives for August 2026
IND vs SL: पंतला अतिशहाणपणा नडला, ताबडतोब मैदान सोडावं लागलं, मॅचच्या पहिल्याच दिवशी काय घडलं?
IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाला मोठा फटका बसला. या सामन्यादरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला, जेव्हा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत मनगटावर चेंडू लागल्याने दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. पहिल्या सामन्यात के एल राहुलला दुखापत झाली होती, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज […]
कुणाल चांदगुडेच्या नीट क्लासमधून धक्कादायक माहिती, दोन मित्र…कोचिंग सुरू असताना काय करायचा?
छत्रपती संभाजीनगर नगरातील कुणाल चांदगुडे याने कौटुंबिक कलहातून खवड्या डोंगराच्या कड्यावरुन स्वत:ला झोकून दिले आणि सोबत त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही मृत्यू झाला आणि नंतर त्याच्या आईने देखील स्वत:ला डोंगरकड्यावरुन झोकून दिले. त्यामुळे आता या प्रकरणात आयफोनचे थकलेले हप्ते ही थिअर मागे पडत आहे. कुणालचे वडीलांशी पटत नव्हते आणि आईसाठी तो वडिलांशी संघर्ष करत होता असेही […]
घरात 100 किलो साखरेचा साठा केल्यास शिक्षा होणार? कायदा काय सांगतो? वाचा…
साखरेच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की, मोठ्या प्रमाणात साखर आधीच खरेदी करून घरात साठवून ठेवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते का? एखाद्या व्यक्तीने 100 किलो साखर खरेदी करून ती वैयक्तिक वापरासाठी घरात ठेवली, तर […]
ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह यांचं निधन, महाभारत मालिकेत साकारली खास भूमिका
बॉलिवूड आणि हिंदी टीव्ही विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बी. आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेसह अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंह जयसवाल यांचे निधन झाले आहे. 22 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या दीर्घकाळापासून आजारी असल्याचे सांगितले जात आहे. आशा सिंह जयसवाल […]
भारतीय रेल्वेचे जन्मस्थान काळाच्या उदरात गडप? या स्टेशनच्या इमारतीवर हातोडा, 153 वर्षांचा इतिहास मिटणार?
आपण त्या काळातील मुंबईतील ब्रिटीशांनी वसवलेल्या मुंबईची हद्द ( वेस ) असलेल्या 'शीव' बद्दल बोलत आहेत. इंग्रजांनी याचे नाव 'सायन' पाडले. बोरीबंदर ते ठाणे रेल्वे १८५३ रोजी सुरु झाली असली तर 'शीव' येथे या रेल्वे गाडीला प्रवासी थांबा नव्हता. येथे केवळ इंजिनांचे देखभाल आणि अदलाबदल होत असे. शीव गावातील रहिवाशांनी अखेर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे […]