दिल्लीतील जंतर-मंतर येथील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपूर्ण जगाने पाहिले. शेजारील देश पाकिस्तानच्या तरुणांनीही या आंदोलनाची खूप प्रशंसा केली. या आंदोलनाचा प्रभाव पाकिस्तानच्या जेन-जीवर असा पडला की तेही आपल्या देशातील अनियमिततेविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. इतकेच नव्हे तर पाकिस्तानमध्ये कॉकरोच पार्टीचे आंदोलनही सुरू झाले आहे. त्यांनी टाकलेल्या या पाऊलाने पंतप्रधान शहबाज शरीफ यांना धक्का बसला आहे. […]
Archives for July 2026
IMD Rain Update : तुफान वारा, तुफान पाऊस, या जिल्ह्यांना रेड अलर्ट; पावसाचा ताजा अंदाज आला; कुठे कुठे कोसळधारा!
नागपूर : काही दिवसांची विश्रांती घेऊन आता पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने नागपूरला सध्या यलो अलर्ट दिला आहे. शहरी भागात सध्या चांगलाच पाऊस कोसळतो आहे. आता हवामान विभागाने पावासाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार पुढील 78 तासांमध्ये विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या अंदाजानुसार काही भागात […]
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनावर झालेल्या पोलिस लाठीचार्जचा मुद्दा आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही गाजत आहे. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी या घटनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे थेट उत्तराची मागणी केली आहे. संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना प्रियंका गांधी […]
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
नीट पेपरफुटी प्रकरणाने देशभराची झोप उडवून ठेवली होती. यामध्येच सीजेपीचं आंदोलन, मंत्र्यांच्या भेटीगाठी अशा अनेक जलद घडामोडी घडल्या. अशात आता २० जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामध्ये परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी मंत्री जितेंद्र सिंह यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत बोलताना भाजप मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले […]
AK 47 ने गोळीबार केला, विद्यार्थी दहशतवादी आहेत का? प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जवरून गदारोळ सुरू आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून सरकारला थेट सवाल केले आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला ते दहशतवादी आहेत का? लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यायला हवं. हा प्रश्न केवळ काँग्रेस नव्हे तर संपूर्ण देशातील जनता विचारत असल्याचेही गांधी यांनी […]
गाणं पाहिजे तर असं, प्रत्येक नवरा-नवरीचं आवडतं, 30 वर्षांपासून ब्लॉकबस्टर
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरने गोविंदा, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिच्या चित्रपटांप्रमाणेच त्यातील गाणीही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकी 'आए हो मेरी जिंदगी में' हे गाणं गेल्या 30 वर्षांपासून भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये आवर्जून वाजवलं जात असून, आजही ते नववधू-वरांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक मानलं जातं. […]