• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट

July 28, 2026 by admin Leave a Comment


नीट पेपरफुटी प्रकरणाने देशभराची झोप उडवून ठेवली होती. यामध्येच सीजेपीचं आंदोलन, मंत्र्यांच्या भेटीगाठी अशा अनेक जलद घडामोडी घडल्या. अशात आता २० जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यामध्ये परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी मंत्री जितेंद्र सिंह यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.

परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत बोलताना भाजप मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, “हे अत्यंत महत्त्वाचे बिल आहे, विरोधकांनी सहकार्य करावे… या विधेयका अंतर्गत आमच्या सरकारने कडक कायदा आणला आहे. यानुसार कोणत्याही पेपरफुटीचे प्रकरण ५ महिन्यात निकाली काढले जाणार, तसेच यामध्ये अनेक कारावास, दंड आणि इतर कठोर तुरतुदी करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या काळातही अनेक पेपर फुटले आहेत, मात्र कडक कायदा करण्यात आला नाही”. असे जितेंद्र सिंह म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..
  • Abhijeet Dipke: पैसे कमी मिळायचे म्हणून अभिजीत दिपके याने सोडली होती आम आदमी पार्टी, मोठा खुलासा, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in