भारतातील वंदे भारत एक्सप्रेस सध्या चर्चेचा विषय ठरलाय.अत्यंत लग्झरी अशी वंदे भारत एक्सप्रेस आहे.आता भारताची वंदे भारत एक्सप्रेस पाहून ब्रिटिश लोकांनाही धक्क बसत आहे. वंदे भारत एक्सप्रेस पाहून ब्रिटिश व्लॉगर थक्क झाला.भारत इतका श्रीमंत कधी झाला? हा देखील त्याने प्रश्न केला. ब्रिटीश व्लॉगरचा व्हिडीओ व्हायरल झाला. ब्रिटीश व्लॉगरने वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. पूर्ण वंदे […]
Archives for July 2026
FIFA 2026: फक्त 10 खेळाडूंसह अमेरिकेने मिळवला विजय, गोल करणाऱ्या खेळाडूवर एका सामन्याची बंदी
USA vs Bosnia and Herzegovina, FIFA World Cup: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या यजमान देशांमध्ये अमेरिकाही आहे. असं असताना अमेरिकन संघाने या स्पर्धेत आपली चमकही दाखवली आहे. राउंड ऑफ 32 या बाद फेरीच्या सामन्यात अमेरिकेवर प्रचंड दबाव होता. मात्र त्या दबावाला झुगारून बोस्निया-ह्रर्जेगोविना संघाला 2-0 ने मात दिली. 2 जुलैला कॅलिफॉर्नियाच्या लेव्हिस स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात अमेरिकन […]
साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटने प्रकरणात चार अधिकारी निलंबित…
साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेप्रकरणात यांनी चार अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती महापौर रितु तावडे यांनी दिली आहे. या प्रकरणातील मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आली आहे. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे […]
Aashram Web Series : ‘जय हो बाबाजी’, बाबा निरालाच्या ‘आश्रम’ वेब सीरीजच्या चौथ्या सीजन बद्दल महत्वाची अपडेट
Aashram 4 : बॉबी देओलकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. काही रिलीज झाले आहेत. लवकरच तो काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसेल. या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव 'ऐल्फा'च आहे. 3 जुलैला हा चित्रपट रिलीज होईल. त्यानंतर त्याची गाजलेल्या 'आश्रम' वेब सीरीजचा चौथा सीजन लवकरच येईल. बाबा निरालाच्या रोलमध्ये तो आहे. 'आश्रम' वेब सीरीजने बॉबी देओलला एक नव्याने […]
Indus Treaty : मोदींनी खरच पाकिस्तानला तरसवलं, सिंधू जल करार स्थगितीने त्यांची कशी वाट लागलीय त्याचा डेट पहिल्यांदाच समोर
मागच्यावर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. भारत अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहे. पाकिस्तानला वाटलेलं की, घडना घडून गेल्यानंतर काही महिन्यांनी भारत नरमाईची भूमिका घेईल. पण अजिबात असं घडलेलं नाही. पाणी रोखून धरण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान त्रस्त झाला आहे. पाकिस्तानातील सिंधू जल आयोगाचे आयुक्त मेहर अली शाह यांनी पहिल्यांदाच […]
पावसाळ्यात फ्रिजमधून येतेय दुर्गंधी? मिठाने भरलेली वाटी करेल वास दूर, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
पावसाळ्याची प्रतिक्षा सर्वांना असते. पण पावसाळा आल्यानंतर अनेक समस्या देखील उद्भवतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे फ्रिजमधून येणारा वास. सांगायचं झालं तर, पावसाळ्यात हवामान खूप थंड असतं. हवेत आर्द्रताही खूप असते आणि याच आर्द्रतेमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील, विशेषतः फ्रिजमधील आर्द्रतेची पातळी वाढते , ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या, फळे आणि इतर पदार्थ लवकर खराब होतात. याशिवाय, जिवाणूंच्या वाढीची […]