Delhi CJP Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची जबाबदारी निश्चित केली जावी. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, ही प्रमुख मागणी या आंदोलकांची आहे. शिक्षणाच्या अधिकारासाठी लढा देणारे सोनम वांगचूक तसेच सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके हे गेल्या 23 दिवसांपासून […]
Archives for July 2026
जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा
गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. अशातच आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. मात्र याला […]
नेमका कोणाला मारला टोमणा? शुबमन गिलने फिटनेसवर केलं भाष्य, पण…
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टीम इंडियाने वनडे मालिकाही गमावली. खरं तर वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सलग दोन पराभव झाले आणि मालिका हातून गेली. असं असताना कर्णधार शुबमन गिलने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केला. गिलच्या मते, टीम इंडियाच्या खेळाडूंची फिटनेस योग्य नाही, त्यामुळे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी घातक ठरू शकते. […]
Chanakya Niti : या चार चुका आयुष्य बरबाद करतील, दुर्लक्ष नकोच, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शनाचं काम करतात. माणसानं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यता सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात की माणूस आपल्या आयुष्यात […]
IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा
राज्यात एक जुलै ते आठ जुलैदरम्यान जोरदार पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं पहायला मिळत आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. येत्या 24 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून […]
भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता साऊथ आफ्रिकेत लाँच होणार ‘ही’ धासू SUV; बदलणार गाडीचे नाव!
सुरक्षेच्या बाबतीत सर्वोत्तम असणाऱ्या टाटा नेक्सॉनला ग्लोबल आणि भारत एनकेएपकडून (NCAP) 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. आता हीच सुरक्षित धासू कार नव्या रूपात दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. नाव बदलून ‘टाटा ऑस्प्रे’ म्हणून लाँच होणाऱ्या या कारमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात टाटा मोटर्सची पकड अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत. टाटा मोटर्स दक्षिण आफ्रिकेत आपली सर्वात लोकप्रिय […]