साल २००७ रोजी आलेल्या ‘वेलकम’ या चित्रपटातील कॅरेक्टर आजही लोकांना आठवतात. या चित्रपटात अनिल कपूर याने सादर केलेला ‘मजनू भाई’चा रोल अनेकांना आठवत असेल. या चित्रपटात अनिल कपूर याने घातलेले घोड्याच्या पेटिंग्सवाले टी शर्टवर सोशल मीडियात आजही अनेक मीम्स फिरत असतात. पण मजेदार गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर काही जणांना तसाच नजारा पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ […]
IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातात असलेला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला, काय झालं ते जाणून घ्या
तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारत अ आणि श्रीलंका अ संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताची सुरूवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 16 धावांवर दोन विकेट पडल्या होत्या. पण ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माच्या खेळीमुळे 250 पार धावा झाल्या. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे […]
सहा वर्षे हिमालयाएवढा लढा, भारताच्या ‘झोझिला’ यशामागील कहाणी
बालताल (जम्मू-काश्मीर), 9 जून: मंगळवारी जेव्हा हिमालयात शेवटचा स्फोट झाला आणि ‘झोझिला बोगद्या’ची (Zojila Tunnel) दोन्ही टोके एकमेकांना जोडली गेली, तेव्हा ती केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी नव्हती. हिमवादळे, हिमस्खलन आणि गोठवणारी थंडी यांचा सामना करत अनेक वर्षे घालवणाऱ्या मेघा इंजिनीअरींगच्या शेकडो कामगार, अभियंते, यंत्रचालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी हा एका अशा प्रवासाचा अंतीम टप्पा […]
रिक्षा ते पानटपऱ्यांपर्यंत सर्वत्र ऐकू यायचं हे गाणं, ब्रेकअप झालेल्या तरुणांचं तर प्रचंड आवडीचं, ऐकदा ऐकलं की…
90 चे दशक हे संगीतप्रेमींसाठी सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळात अनेक गाणी लोकप्रिय झाली, मात्र काही गाणी अशी होती ज्यांनी थेट लोकांच्या भावनांना स्पर्श केला. त्यापैकीच एक म्हणजे ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ हे गाणे. ब्रेकअप झालेल्या तरुणांच्या भावना व्यक्त करणारे हे गीत त्या काळात इतके गाजले होते की ऑटो-रिक्शापासून पानटपऱ्यांपर्यंत आणि अगदी […]
भारतातील अनोखा जिल्हा; जिथे परवान्याविना बंदुक वापरतात लोक, बंदुकीची करतात पूजा, कारण ऐकून…
कर्नाटकातील कूर्ग जिल्ह्यात दरवर्षी साजरा होणारा ‘कोवी उत्सव’ हा एक अनोखा सांस्कृतिक सोहळा आहे. या उत्सवात स्थानिक कोडवा समाजातील लोक आपल्या बंदुका आणि इतर पारंपरिक शस्त्रांची पूजा करून त्यांचा सन्मान करतात. कोडवा समाजाला त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेमुळे Arms Act 1959 अंतर्गत विशेष सवलत मिळाली आहे. ब्रिटिशकालापासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम असून, या […]
जीवनातील दुर्दैव दूर करण्यासाठी सोमवार ते रविवार प्रत्येक दिवशी करा हे खास उपाय
ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेत ग्रहांची हालचाल आणि स्थिती महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा कुंडलीत ग्रह बलवान असतात तेव्हा मातीचेही सोने होते. पण जेव्हा हेच ग्रह कमकूवत होतात तेव्हा तुम्ही ठरवलेल्या कामांमध्येही अडथळे येतात, आर्थिक अडचणी येतात आणि प्रत्येक प्रयत्नात समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून दुर्दैवाचा सामना करावा लागत असेल […]