किआ इंडिया 2030 पर्यंत आपल्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 10 मॉडेल्सचा समावेश करणार असून, त्यापैकी 8 वाहने इलेक्ट्रिफाइड असतील. या अंतर्गत किआची सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार ‘सायरॉस ईव्ही’ बाजारात दाखल होणार आहे. कंपनीची ही नवीन परवडणारी ईव्ही भारतीय ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अधिक सोपे करेल. किआ इंडिया येत्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत आपली पकड आणखी मजबूत […]
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट; भगरे गुरूजींच्या कन्येची एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सध्या जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक टप्पा प्रेक्षक अनुभवत आहेत. एकीकडे काव्या आणि पार्थच्या आयुष्यात बाळाच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच दुसरीकडे नंदिनी मातृत्वाच्या अपूर्ण स्वप्नाशी झुंज देत आहे. आई होण्याची तीव्र ओढ, त्यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रत्येक वेळी पदरी पडलेली निराशा यामुळे जीवा-नंदिनीचा प्रवास अधिकच भावनिक […]
PM मोदींच्या टीममध्ये फेरबदल, या 12 खात्यांचे मंत्री बदलणार? मोठी अपडेट काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसचे सध्याच्या राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी खात्यांचे बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमक्या कोणत्या मंत्रालयांमध्ये मोठे बदल होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत, मात्र जवळपास डझनभर मंत्र्यांमध्ये फेरबदल होऊ शकतात. 18 जून रोजी […]
अनेक महिला झाडू मारताना करतात या 3 चुका, म्हणून येते त्यांच्यावर गरिबीची वेळ
वास्तुशास्त्रात घरातील आणि घराबाहेरच्या अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे. अशातच घरातील झाडू संदर्भात देखील वास्तुशास्त्रात काही नियम बघायला मिळतात. कारण झाडूला केवळ स्वच्छतेचे साधन मानले जात नाही, तर ते माता लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी झाडू वापरताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. वास्तुनुसार […]
Weight Loss : दररोज संध्याकाळी ‘ही’ एक सोपी युक्ती वापरा, वजन झटक्यात होईल कमी
आजच्या धावपळीच्या जीवनात आपलं स्वतःकडे लक्ष नसतं. शिवाय ऑफिसमध्ये बसल्या जागी काम असल्यामुळे देखील अनेक समस्या निर्माण होतात. अशात सर्वात मोठी समस्या म्हणजे सतत वाढणारं वजन… वजन वाढल्याने अनेक आरोग्याच्या समस्या देखील डोकंवर काढतात. वजन वाढता आहे, कळल्यानंतर आपण अनेक उपाय करतो. पण एक घरगुती उपाय असा आहे, ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल. हा घरगुती […]
पाकिस्तानमध्ये हॉटेल रूमबाहेर बंदुका… बांगलादेशाच्या कर्णधाराने सांगितला थरार… मग भारतात खेळण्यास कुणाची बंदी? लिटन दास म्हणाला काय?
Bangladesh Captain Litton Das: बांगलादेसाचा टी20 कर्णधार लिटन दास याने 2026 मध्ये टी20 विश्वचषकात त्याच्या संघाच्या अनुपस्थितीविषयी मोठा खुलासा केला. एका मुलाखतीत लिटन यांनी त्यावेळच्या वादाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. खेळाडूंना भारतात खेळायचे होते. पण हा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार त्यांच्याकडे नव्हते असे लिटन दास म्हणाला. खेळाडू आणि अधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती. भारतात खेळाडूंच्या […]