श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात अपयशी ठरली. यजमान आयर्लंडने टीम इंडियाला 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-0 ने लोळवलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका आणि 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही टी 20i […]
1 जुलैपासून हे 6 प्रमुख नियम बदलणार, आयटीआरपासून आधार, पासपोर्ट आणि बँकिंगपर्यंत होणार परिणाम
जुलै महिना सुरू होणार आहे असून हा महिना आर्थिकदृष्ट्या खास असणार आहे. तुम्ही अद्याप आयकर परतावा भरला नसेल, तुम्हाला आधार ईमेल आयडी अपडेट करायचा असेल, पासपोर्ट असेल किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे त्याबाबतची माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्याचा थेट परिणाम […]
अभिषेक बच्चनला पाहण्यासाठी शेटवर प्रचंड गर्दी, घेतले 17 रिटेक, नेमकं काय घडलं?
Abhishek Bachchan : 30 जून 2000 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला आता 26 वर्षे पूर्ण झाली असून, यानिमित्ताने अभिषेकने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक संस्मरणीय किस्सा सांगितला आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा असूनही पहिल्याच शूटिंगदरम्यान तो प्रचंड घाबरला होता अशी कबुली त्याने […]
नुसतं भांडायची, सतत फोन बिजी, केतन अग्रवालला आली होती शंका, वडिलांना सांगितलं पण…नव्या माहितीने खळबळ!
Ketan Agarwal Murder Case : पुण्यातील रियल इस्टेट व्यापारी केतन अग्रवालचा पुण्यातील लोहगड किल्ल्यावर खून करण्यात आला. होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी मिळून केतनला संपवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. हे प्रकरण आता देशभरात गाजले आहे. कोट्यधीश असलेल्या केतनला होणाऱ्या पत्नीनेच मारल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. चेतनवर प्रेम असल्याने आरोपी […]
…तर मुद्रांक शुक्ल परतावा बंद, सरकारने उचललं मोठं पाऊल; तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार?
मुंबई, दि. 30 : विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद असलेली महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 48 मध्ये अत्यंत महत्त्वाची सुधारणा करणारे विधेयक आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे आणि कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर रोखणे हा या […]
एक रिकामा कप अन् गाणं ब्लॉकबस्टर; किशोर कुमार यांची गजब ट्रिक, आजही मनाला स्पर्श करून जातं गीत
किशोर कुमार हे भारतीय संगीत विश्वाचे कोहिनूर होते. ज्यांची प्रतिभा कधीही फिकी पडणार नाही. ते सुमधुर गीतांचे बादशाह होते, ज्यांनी गाण्यांमध्ये योडलिंगची ओळख करुन दिली आणि त्यात प्रावीण्य मिळवले. त्यांनी हजारो सुपरहिट गाणी दिली आणि आपल्या जादुई आवाजाने अनेक कलाकरांना सुपरस्टार बनवले. किशोर कुमार यांनी गाण्याची आणि रेकॉर्डिंगची शेलीही अद्वितीय होती, त्यांचा विश्वास होता की […]