आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात तरुण पिढी हे कोणत्याही देशाचं भविष्य असतं. त्यामुळे तरुण पिढी ही नेहमी सुदृढ, बुद्धिवान आणि श्रम प्रतिष्ठेचे संस्कार झालेली असावी, […]
lifestyle
Vastu Shastra : तुम्हालाही रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात का? त्या मागे असू शकतात ही कारणं, वास्तुशास्त्र काय सांगतं?
अनेकदा आपल्याला झोपेत वाईट स्वप्न पडतात, आपण झोपेतून दचकून जागे होते. अशी स्वप्न आपल्याला का पडतात? या मागे नेमकं काय कारण असू शकतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? सर्वसामान्यपणे आपण दिवसभरात जो विचार करतो, आपल्या मनामध्ये जे काही विचार सुरू असतात, त्या गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात, असं म्हटलं जातं. परंतु काही स्वप्न अशी […]
Mangal Gochar: राहूच्या नक्षत्रात मंगळाची एंण्ट्री, या ३ राशींना होणार लाभ, करणार प्रगती
वैदिक ज्योतिषानुसार, आर्द्रा नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू मानला जातो. मंगळ राहूच्या नक्षत्रात प्रवेश करतील. मंगळ २ सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात राहणार. त्यानंतर पुनर्वसू नक्षत्रात गोचर करेल. मंगळाचे नक्षत्र परिवर्तन राशींच्या जीवनावर परिणाम करेल. मंगळ गोचरामुळे कन्या, तूळ आणि मीन राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीचे योग निर्माण होतील. चला या भाग्यवान राशींबद्दल सविस्तर […]
Surya Grahan Niyam : आजचं ग्रहण किती खास ? ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी
Solar Eclipse 2026 : सूर्यग्रहण हे एक दुर्मिळ आणि अत्यंत खास खगोलीय घटना असते. 12 ऑगस्ट रोजी जगातील अनेक भागांत सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिसणार आहे. युरोप, ग्रीनलँड, आइसलँड आणि स्पेन यांसारख्या देशांमध्ये आज सूर्यग्रहण स्पष्टपणे दिसेल. ज्योतिषीय गणनेनुसार, हे ग्रहण कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तसेच काही विशिष्ट राशींवर या […]
‘ही’ लक्षणं जाणवत आहेत, घरीच करु शकता ‘या’ आजाराची तपासणी, अनेक जण करतायेत समस्येचा सामना
आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होत आहे. याचा परिणाम पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आरोग्यावर अधिक होत आहे. तर असा एक आजार आहे, जो 100 पैकी 95 महिलांना आहे आणि त्या आजाराचं नाव आहे ‘थायरॉइड’, भारतात लाखो लोक थायरॉईड-संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक समस्याही उद्भवतात. त्यामुळे, लक्षणं वेळेवर ओळखून उपचार […]
घरात अन् ऑफिसमध्ये तुमचे देखील सतत वाद होतायत? विदुर नीतीचे हे नियम तुमचं आयुष्य बदलतील
आपल्या तोंडून निघालेले शब्द एखाद्या व्यक्तीला उभारी देऊ शकतात तर चुकीचे किंवा कटू शब्द एखादं नातं कायमचं तोडू शकतात. तलवारीची जखम कदाचित काळानुसार भरून येते; मात्र कठोर शब्दांनी झालेली मनाची जखम अनेकदा आयुष्यभर लक्षात राहते. त्यामुळेच बोलताना शब्दांचा योग्य वापर आणि योग्य वेळी मौन बाळगण्याचं महत्त्व सांगितलं जातं. महाभारत काळातील महात्मा विदुर यांनी आपल्या नीतीवचनांमधून […]