आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते तसेच ते एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये असे अनेक विचार मांडले जे आजच्या काळात देखील तेवढेच उपयोगाचे सिद्ध होतात. चाणक्य यांचे हे विचार अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शन ठरतात, चाणक्य म्हणता खरा श्रीमंत तो […]
lifestyle
Mangal Transit in Ardra Nakshatra : सूर्यग्रहणाच्या दिवशी ग्रहांची मोठी हालचाल; ‘या’ 3 राशींना मिळणार बंपर लाभ
Solar Eclipse 2026 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिना अत्यंत उलथापालथीचा आणि महत्त्वपूर्ण बदलांचा ठरणार आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी यंदाचं शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी ग्रहांचा सेनापती मानला जाणारा मंगळ नक्षत्र परिवर्तन करणार आहे. 12 ऑगस्ट रोजी मंगळ देव राहूच्या स्वामित्वाच्या आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतील आणि 2 सप्टेंबर 2026 पर्यंत याच नक्षत्रात […]
बोलून वाईट होऊ नका, आचार्य चाणक्य सांगतात, अशा प्रकारे द्या उत्तर, शत्रूचा पराभव निश्चित
चाणक्य हे जगातील महान विद्वान, तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दींपैकी एक होते. चाणक्य म्हणतात की, प्रतिस्पर्धी कितीही शक्तिशाली असला तरी, एकही शब्द न उच्चारता केवळ कृतीने त्याला पराभूत करता येतं. आचार्य चाणक्य कायम म्हणतात की मौन हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. विरोधक अनेकदा आपल्याला चिथावणी देऊन संतप्त करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यावेळी, पटकन प्रतिक्रिया देऊ नका आणि […]
Chanakya Niti : बलाढ्य शत्रूचा पराभव कसा करायचा? चाणक्य यांनी सांगितल्या चार गोष्टी
आर्य चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते. धनानंदच्या राज्यात त्यांचा अपमान झाला होता, त्यानंतर त्यांनी आपल्या अपमानाचा असा बदला घेतला की थेट राजा धनानंदची राजवट उलथून लावली. त्यानंतर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं, असं मानलं जातं. त्याच काळात चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आयुष्य कसं […]
Chanakya Niti : दिवसा कधीच झोपू नका, असं चाणक्य का म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटीनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या माणसाला आजच्या काळात देखील विचार करायला भाग पाडतात. माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? काय करू नये? आणि काय करावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये […]
‘या’ पदार्थांचे सेवन करत असाल तर आताच थांबा नाहीतर वाढू शकते ॲसिडिटी
बदलत्या जीवशैलीमुळे बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा सतावत आहे. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, घशात जळजळ होणे किंवा पोटात जडपणा जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या समस्या सामान्य आहे असा समज करून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही समस्या पुन्हा उद्भवत असेल, तर आहार आणि जीवनशैली हे एक प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे ही समस्या वाढण्यापूर्वीच […]