ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा वट पौर्णिमा हे व्रत हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी अत्यंत विशेष आणि पवित्र मानला जातो. या दिवशी सौभाग्यवती महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवन मिळावे यासाठी दिवसभर उपवास करतात. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी देवी सावित्रीने आपल्या दृढनिश्चयाने यमराजाकडे आपले पती सत्यवान यांचा जीव परत देण्याची विनंती […]
lifestyle
पावसाळ्यात या ठिकाणचे रस्ते असतात जणू स्वर्गसारखेच, पार्टनरसोबत लाँग ड्राइव्हसाठी आहे परफेक्ट
मान्सूनची सुरूवात झाली की आपल्यापैकी काहीजण असे आहेत ज्यांना या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात जायला खुप आवडते. कारण या दिवसात निसर्गाच एक मनमोहक रूप पाहायला मिळते. रिमझिम पावसात गरम गरम चहा आणि भजीचा आस्वाद घेणे, आसपास हिरवळ, थंड वातावरण मनाला एक भुरळ पाडते. त्यामुळे या दिवसात अनेकजण पार्टनर सोबत लाँग ड्राइव्हला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर […]
Vastu Shastra : तुमच्याही घराला नजर लागलीये, सर्व कामांमध्ये अडथळा येतोय? मग हा सोपा उपाय कराच
अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपलं सर्व सुरळीत सुरू असतं. प्रगतीच्या नव नवीनं संधी मिळत असतात. आपण घर खरेदी करतो, वाहान खरेदी करतो. परंतु एकवेळ अशी येते की सर्व सुरळीत सुरू असताना अचानक सर्व काही ठप्प होतं. प्रगतीला ब्रेक लागतो. व्यावसायामध्ये तोटा होतो. घरातून सुख समृद्धी नष्ट होते, आणि कोणतंही कारण नसताना घरात अचानक वादविवाद […]
Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील एखाद्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. माणसानं आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य […]
घराच्या अंगणात ‘या’ 4 गोष्टी असल्यास ताबोडतोब काढून टाका, नाहीतर घरात व आयुष्यात पसरेल दारिद्रय
आपल्या जीवनात घराला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्र देखील घराला विशेष महत्त्व देते. अशातच घराचे बांधकाम करण्यापासून ते घरातील वस्तू ठेवण्यापर्यंत आपण वास्तू टिप्सचा अवलंब करत असतो. कारण त्यात घराशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने जीवन सुखी होते. मात्र तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले, तर घरात अनेक समस्या निर्माण होतात आणि वास्तुदोष उद्भवतात. […]
पाय खूप दुखतात म्हणून फिरवताय बर्फाची बाटली? याने खरंच आराम मिळतो का?
सांगायचं झालं तर कोणतीही समस्या समोर आली तर, आपण सर्वात आधी सोशल मीडियावर त्याबद्दल सर्च करतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, पायाखाली बर्फाच्या पाण्याने भरलेली बाटली फिरवल्याने पायाचं दुखणं कमी होऊ शकतं. डॉक्टरांच्या मते, जेव्हा बर्फाची थंडी पायाला लागते, तेव्हा त्या भागातील रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकुंचन पावतात. यामुळे सूज आणि […]