आयपीएल 2026 स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपला शेवटचा साखळी सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. असं असताना आरसीबी साखळी फेरीचा शेवटचा सामना जिंकून अव्वल स्थान कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. (Photo: IPL/BCCI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा सामना खास असणार आहे. कारण या सामन्यात विजयासह एक मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. […]
Latest News
फ्रिजचे थंड पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते का?
उन्हाळा सुरू होताच बहुतांश लोकांची तहान भागवण्यासाठी पहिली पसंती असते ती फ्रिजमधील गार पाण्याला. बाहेरून घरी आल्यावर किंवा कडक उन्हात फिरून झाल्यानंतर थंडगार पाणी पिण्याने शरीराला तात्पुरता आराम मिळतो, पण आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः पचनसंस्था, घसा आणि रक्ताभिसरण यावर फ्रिजच्या पाण्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले […]
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोगानेच A टू Z सांगितलं!
राज्य निवडणूक आयोगाने स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन (SIR) मोहिमेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे आता घरबसल्या सहज तपासता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संपूर्ण देशातील राज्यांची यादी उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी वेबसाईटवर जाऊन आपले राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडून नाव शोधता येणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मतदारांनी पूर्वी […]
IPL 2026 Playoff: आयपीएलच्या चौथ्या जागेसाठी चार संघ शर्यतीत, असं आहे समीकरण
आयपीएल 2026 स्पर्धेतील 66 सामन्यांचा खेळ संपला आहे. आतापर्यंत झालेल्या या सामन्यात तीन संघांची प्लेऑफमध्ये, तीन संघ या स्पर्धेतून आऊट झाले आहे. त्यामुळे प्लेऑफच्या एका जागेसाठी चार संघात चुरस आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. तर मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ स्पर्धेतून […]
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी… पेरणीची घाई करू नका… नाही तर… जिल्हाधिकाऱ्याचा मोठा इशारा काय?
राज्यात यंदा पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. यंदा राज्यात उतरत्या क्रमाने पाऊस असणार असल्याचं सांगितलं जात आहे. पाऊस सामान्यच राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच नियोजन करावं लागणार आहे. कृषी तज्ज्ञ आणि हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या हवाल्यानुसारच शेतकऱ्यांना शेती करावी लागणार आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई […]
वांद्र्यात दोन दिवसानंतर मोठ्या घडामोडी घडणार? पोलीस हाय अलर्टवर; कारवाईचा चौथा दिवस
वांद्र्याच्या गरीब नवाज नगरमधील अनधिकृत झोपड्यांवर आजही कारवाई करण्यात येणार आहे. आज तोडक कारवाईचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत तीन दिवसात 90 टक्के झोपड्या पाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ 10 टक्के तोडक कारवाईचं काम बाकी आहे. मात्र, आज नमाजचा दिवस असल्याने पोलीस हायअलर्टवर आले आहेत. आजच्या तोडक कारवाई दरम्यान गरीब नवाजमध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. […]