एखाद्या व्यक्तीने स्वातंत्र्याच्या वेळी सोन्यात 5,000 ची गुंतवणूक केली असती, तर त्या पैशात सुमारे 564 ग्रॅम (56 तोळे) सोने आले असते. आजच्या बाजारभावानुसार या 564 ग्रॅम सोन्याचे मूल्य तब्बल 86 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. गेल्या 80 वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेली ही 1700 पटींची अफाट वाढ सोन्याला सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय सिद्ध करते. गेल्या काही वर्षांत […]
Latest News
Shoaib Akhtar : वसीम अक्रमच्या मनात माझ्याबद्दल संशय होता, पण तेच इमरान खान असते तर..शोएब अख्तरचा हैराण करणारा दावा
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक मोठा दावा केला आहे. “इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली मला खेळण्याची संधी मिळाली असती, तर टेस्ट क्रिकेटमध्ये मी 400 विकेट काढले असते” असं शोएब अख्तरने म्हटलय. आपल्या पिढीतील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये शोएब अख्तरचा समावेश व्हायचा. त्याने 46 टेस्ट मॅचमध्ये 178 विकेट काढले. 2011 साली भारतात झालेल्या वर्ल्ड कप दरम्यान […]
कमाई 93 टक्क्यांनी वाढूनही डिफेन्स स्टॉकमध्ये 45 टक्के घसरणीची भीती; ‘या’ शेअरबाबत ब्रोकरेजचा धोक्याचा इशारा
शानदार तिमाही निकाल लागूनही प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने या डिफेन्स स्टॉकवर नकारात्मक मत व्यक्त केले आहे. कोटकने या शेअरला थेट ‘सेल’ रेटिंग दिली असून पुढील काळासाठी 11,200 चे लक्ष्यांक निश्चित केले आहे. हे लक्ष्यांक शेअरच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा तब्बल 45 टक्के कमी आहे. संरक्षण आणि स्फोटकांचा व्यवसाय करणारी कंपनी सोलर इंडस्ट्रीज इंडियाचे शेअर्स शुक्रवारी […]
शौर्य पुरस्कारांची घोषणा! 78 जणांचा गौरव होणार; 9 जणांना कीर्ती चक्र, 19 जणांना शौर्य चक्र जाहीर
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांना शौर्य पुरस्कार देण्यास मंजुरी दिली आहे. यावेळी 78 शूर वीरांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असून, त्यापैकी 13 जणांना हा सन्मान मरणोत्तर प्रदान केला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या शौर्य पुरस्कारांना मंजुरी […]
सामूहिक जबाबदारी स्वीकारणे हीच भारताच्या चांगल्या भविष्यासाठीची संघाची संकल्पना – सुनील आंबेकर
भारत हा केवळ आधुनिक राष्ट्र-राज्य नसून, सामूहिक कल्याणाच्या सखोल भावनेतून घडलेली एक जिवंत संस्कृती आहे. हजारो वर्षांपासून आलेल्या पिढ्यांनी सर्वांच्या दीर्घकालीन भौतिक, नैतिक आणि आध्यात्मिक कल्याणाचा ध्यास घेतलेला आहे. अनेक आव्हाने आणि व्यत्यय येऊनही टिकून राहिलेली ही सांस्कृतिक सातत्याची परंपरा केवळ ऐतिहासिक अभिमानाचा विषय नाही. त्याऐवजी, आजच्या भारताला त्याच्या आकांक्षा आणि आव्हानांना समजून घेण्यासाठी ती […]
OBC Leaders : ‘आता त्या जरांग्या माकडाने …’ आम्हाला ललकारलय, खवळलेल्या ओबीसी नेत्यांची मोठी घोषणा
पुण्यात आज ओबीसी नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. मंगेश ससाणे, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमरे या ओबीसी नेत्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली . त्याचवेळी एक महत्वाची घोषणा केली. येत्या 1 स्प्टेंबरला मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसींच्या […]