मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल झाला. जोरदार पाऊस सर्वदूर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मॉन्सून राज्यात दाखल झाला. दमदार पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. 24, 25, 26, 27, 28 पर्यंत राज्यात असाच धो धो पाऊस राहण्याचा अंदाज आहे. अनेक भागात रात्रभर पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पाऊस होता. अनेक भागात पाणी […]
Latest News
उन्हात उभी असलेली कार चालू करताच लगेच AC ऑन करता? सावध व्हा, नाहीतर होईल हजारो रुपयांचे नुकसान
तुमची गाडी उन्हात उभी असेल आणि तुम्ही बसताच क्षणी AC ऑन करत असाल, तर ही सवय त्वरित बदला. असे केल्याने इंधनाचा वापर तर वाढतोच, सोबतीला AC सिस्टीम खराब होऊन हजारो रुपयांचा फटका बसू शकतो. उन्हाळ्यात गाडी गरम झाल्यावर AC कधी आणि कसा चालवावा, याच्या सोप्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला अशा ठिकाणी कार पार्क […]
वर्षभरात कितीवेळा करावी कारच्या AC ची सर्व्हिस? जाणून घ्या थंड हवेसोबत काचेवरील धुकं घालवण्याची योग्य पद्धत
अनेकदा लोक कारच्या AC सर्व्हिसिंगकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे कुलिंग कमी होते आणि इंधनाचा वापर वाढतो. घरचा AC आणि कारचा एसी यात मोठा फरक असल्याने कारची काळजी वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागते. कारमधील हवा शुद्ध ठेवण्यासाठी आणि एसीचे आयुष्य वाढवण्यासाठी वर्षभरात किती वेळा सर्व्हिस करावी, याची अचूक माहिती खालीलप्रमाणे आहे. उन्हाळ्याच्या हंगामात कारचा AC सर्वात जास्त आराम […]
Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
आपण नेहमी अजाणतेपणी अनेक पदार्थांना खात असतो, ज्याने कॅन्सरसारख्या आहारांचा धोका वाढत असतो.युनिव्हर्सिटी ऑफ केब्रिजच्या डिपोर्टमेंट ऑफ पॅथोलॉजीच्या पीएचडी स्टुडंट एना कॅनाडास एक कॅन्सर संशोधक आहे. एना यांनी कॅन्सर रिसर्चमध्ये सुमारे सहा वर्षांपर्यंत काम केले आहे. त्यांच्यामते काही पदार्थांना आहारातून वगळले पाहिजे. चला तर हे पदार्थ कोणते ते पाहूयात.. प्रोसेस्ड मीट- स्टोअर केलेले नॉनव्हेज, सॉसेज […]
Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
केतन अग्रवाल प्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याला पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे दोघे मुख्य आरोपी असल्याची चर्चा होती. पण या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आरोपी नंबर दोन असलेल्या चेतन चौधरीच्या वकिलाने मोठा दावा केला […]
चोरून आणलेलं मनी प्लांट लावताय? होईल पश्चात्ताप, कर्जात जाल बुडून, वाचा काय होणार?
मनी प्लांटला धन, प्रगती आणि आर्थिक स्थिरतेचे प्रतिक मानले जाते. घरात हे झाड असेल तर पैशांची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते. या झाडामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. म्हणूनच या झाडाचे वेगळे असे महत्त्व आहे. मान्यतेनुसार मनी प्लांटमुळे घरात आर्थिक अडचणी येत नाहीत. मनी प्लांट तुम्ही दक्षिण-पूर्व दिशेला लावणे योग्य असल्याचे सांगितले जात. हे […]