श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडियाला आयर्लंड दौऱ्यातील पहिल्याच टी 20i मॅचमध्ये उलटफेरचा सामना करावा लागला आहे. आयर्लंडने वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर 34 धावांनी मात करत 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. आयर्लंडने टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. […]
Latest News
Womens T20i World Cup : वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय महिला गोलंदाज, नंबर 1 कोण?
दीप्ती शर्मा ही वुमन्स टीम इंडियाची अनुभवी ऑलराउंडर आहे. दीप्तीने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात 5 विकेट्स मिळवल्या. मात्र त्यानंतरही दीप्ती शर्मा भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज नाही. (Photo Credit : AP) वुमन्स टीम इंडियासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हा पूनम […]
लोहगडावर जाण्याचा आग्रह कुणाचा? सियाच्या आईचा खळबळजनक दावा काय?; व्हिडिओ कॉलवरूनच…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला लोहगडावर जाण्यासाठी सियानेच केतनला आग्रह धरला होता. त्याला केतनचा विरोध होता. सियाने हट्ट धरला आणि भांडण केल्यानेच केतन तिच्यासोबत लोहगडावर गेल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेला सियाची आई पूजा गोयल यांनी छेद दिला आहे. त्यांनी घटनेच्या आदल्या दिवशी काय घडलं? याचा तपशीलच दिला आहे. तसेच […]
केतन अग्रवाल मर्डर प्रकरण, सियाच्या भावावर पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती, 8 तासांपासून चौकशी
18 जून रोजी पुण्यातील लोहगडावरून पडून केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला फोटो काढण्याच्या नादात त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र त्यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली, केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. […]
चालत्या बाईकवरुन मुल पडले, आई-वडीलांना कळलंच नाही, दारुच्या नशेने…
चंद्रपूर येथे पती आणि पत्नी मोटर सायकलवरुन जात असताना धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. चिमूर तालुक्यातल्या भिशी बायपास मार्गावरुन हे दाम्पत्य जात असताना त्यांच्या सोबत अडीच वर्षे आणि चार महिन्यांची दोन मुले देखील होती. मात्र, हे दाम्पत्य मद्याच्या नशेत असल्याने त्यांच्या हातून चार महिन्याचे मुल रस्त्यात पडल्याचे त्यांच्या तब्बल ४०० मीटरपर्यंत लक्षात आले नसल्याची […]
Chanakya Niti: तुमच्या जोडीदारामध्ये हे 4 गुण आहेत का? चाणक्य म्हणतात तरच लग्न करा
आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नवाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? पतीची जबाबदारी काय? पत्नीची जबाबदारी काय? या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती पत्नी हे एकाच रथाचे दोन चाकं असतात. जोपर्यंत हा रथ […]