गेल्या तीन महिन्यांपासून मोठा तणाव इराण आणि अमेरिका यांच्यात आहे. सतत युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम जगाला भोगावा लागत आहे. यादरम्यानच होर्मुज खाडीत झोप उडवणारी घटना नुकताच घडली. इराणच्या समुद्रहद्दीत 28 भारतीय नागरिक असलेल्या जहाजावर मोठा हल्ला करण्यात आला. एलपीजी गॅस टॅंकरवर हल्ला करण्यात आला. तेहरानमधील भारतीय दूतावासाने या हल्ल्याची पुष्टी केली. भारतीय दूतावासाने […]
Latest News
AI वापरून केंद्रीय मंत्र्यांचाच डीपफेक Video, राम प्रहरातच धावाधाव, घडलं काय?
Piyush Goyal AI Deepfake Video: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारा त्यांचा कथित व्हिडिओ हा पूर्णपणे खोटा आणि बनावट असल्याचा दावा केला आहे. AI च्या माध्यमातून डीपफेक व्हिडिओ तयार केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांच्या मते संसदे बाहेर बोलत असताना त्यांनी जे वक्तव्य केले, त्यासोबत छेडछाड करण्यात आली. AI च्या मदतीने व्हिडिओ तयार […]
Devendra Fadanvis : जे दिलंय ते उत्तम.. दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
केंद्रीय मंत्रीमंडळात लवकरच फेरबदल होणार, खातेबदल होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही लवकरच राजधानी दिल्लीत जाणार,अशाही चर्चांना गेल्या काही काळापासून उधाण आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या असून सध्या सर्वत्र याच चर्चा रंगल्या आहेत. या मुद्यावरून नुकतंच, मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मला […]
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर दिली प्रतिक्रिया
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. पंढरीत आज भक्तीसागर उसळल्याच पहायला मिळत आहे. परंपरेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा केली. आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब महादेव माने आणि […]
Ladki Bahin Yojana : जे हायकोर्टात गेले ते आज..लाडकी बहिण योजनेवरुन आदिती तटकरे यांनी कोणाला सुनावलं ?
महायुतीची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना नेहमीच चर्चेत असते. कधी त्यावरून मिळणाऱ्या पैशांच्या मुद्यावरून, तर कधी त्यातीर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे तर कधी ई-केवायसीच्या मुद्यावरून. या योजनेतील फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले, अनेकांनी त्याचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचेही उघड झाल्यानंतर त्याला आळा घालण्यासाठी, ते रोखण्यासाठी पडताळणी करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांचं नाव त्यातून वगळण्यात आल्यावर कित्येकांना योजनेचा […]
‘मला प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे का?’ उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले
नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र तब्बल 26 दिवसांनंतर त्यांनी उपोषण सोडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारसोबत डील केल्याचे आरोप करण्यात आले होते. आता या आरोपांवर वांगचुक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार आहे […]