आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील वडाळा येथे असलेल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरणात महाअभिषेक आणि विशेष पूजा पार पडली. यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतला. या धार्मिक सोहळ्यावेळी महापौर रितू तावडे यांच्यासोबत त्यांचे पती राजेश तावडे हेही उपस्थित होते. मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या […]
Latest News
चांगला पाऊस पडू दे… पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पुण्यातील विठ्ठल वारीचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पुणे शहरासह परिसरातील हजारो वारकरी आणि भाविक मंदिरात दाखल झाले असून, दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने “विठ्ठल… विठ्ठल…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला […]
50 ग्रॅम पावडरची धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू समोर; त्यादिवशी कारमध्ये नेमकं काय घडल? CJP आंदोलकाने सगळं सांगितलं
नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन केल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्यानंतर आंदोलकांनी तुरुंगात टाकण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाची पोलखोल केली होती. आंदोलकांनी पोलिसाचा धमकी देतानाचा व्हिडिओ मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला होता. या पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून पोलीस प्रशासनाकडून जोरदार टीका झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाईची मागणी […]
तापाने फणफणल्याने जंतर-मंतर सोडलेलं, आता झालं अभिजीत दीपकेंच्या आजाराचं निदान
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं आहे. मागच्या एका महिन्यांपासून कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी अभिजीत दीपके मागील महिन्याभरासाठी मेहनत घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर दीपकेंनी उपोषणाची घोषणा केली होती. त्यांनी काही दिवस आंदोलन केल्यानंतर जंतर-मंतरच्या स्टेजवरच उपोषण सोडलं होतं. त्यानंतर पुढील काही दिवसांत आजारी पडल्याने […]
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे… दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांवर अखेर स्वतः मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेनंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या […]
अर्थमंत्री निर्मला सितारमन मूर्ख बाई; नीट पेपरफुटीरून संजय राऊतांचा हल्लाबोल
नवी दिल्लीत नीट पेपरफुटी, जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरून विरोधी पक्षही आक्रमक झाला झाला आहे. विरोधी पक्षाकडूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नीट पेपरफुटीवरून विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचं कामकाज 27 जुलैपर्यंत ठप्प झालं आहे. ठाकरे गटानेही नीट पेपरफुटीवरून सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. संजय राऊत यांच्याकडूनही सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. संजय राऊतांनी केंद्रीय […]