तुम्ही दररोज अंडी खात असाल, तर शरीरासाठी फायदेशीर आहे. अंडी योग्य प्रमाणात खाल्ल्यास शरीराला कोणतंही नुकसान होणार नाही. अंड्यामध्ये 186 मिलीग्राम कोलेस्ट्रोल असतं. अंडी 70 टक्के लोकांचं कोलेस्ट्रोल वाढवत नाही. 30 टक्के लोकांच्या कोलेस्ट्रोल वाढ पाहायला मिळू शकते. अंडी खाल्ल्याने शरीरातील हाय-डेसिंटी लिपोप्रोटीनचं प्रमाण वाढतं. अंड्यामध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असतं. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन बी 12, […]
Latest News
Ajinkya Rahane: रिटायरमेंटनंतर बीसीसीआय अजिंक्य रहाणेला किती पेन्शन देणार? जाणून घ्या
Ajinkya Rahane Retirement: टीम इंडियाच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 19 वर्षांपासून सुरू असलेल्या क्रिकेट कारकिर्दीला त्याने पूर्णविराम लावला आहे.सोशल मीडियावर कॅप नंबर 278 साइनिंग ऑफ असं लिहून आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपल्याचं जाहीर केलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओत त्याने बीसीसीआय, सहकारी, पत्नी आणि […]
Richest Chief Minister: कोणाची 1400 कोटी तर कोणाची 900 कोटी संपत्ती… देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण?
देशातील वेगवेगळ्या राज्यांचा गाडा हाकणारे मुख्यमंत्री हे कायमच चर्चेत असतात. त्यांचे राहणीमान, खानपान आणि संपत्ती तर नागरीकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. आता देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोणत्या राज्याचे आहेत आणि कोणते मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे हे समोर आले आहे. वाचा सविस्तर… असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (डीआर)ने एक अहवाल सादर केला आहे. या यादीमध्ये […]
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता…
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थी आणि विविध संघटनांनी आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या प्रकरणी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही […]
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या, ओढे आणि धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धरणाचे सहा दरवाजे एक फूट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या कोयना धरणातून सुमारे 5,079 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, नदीकाठच्या […]
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील ‘त्या’च फाईल गायब? प्रकरण समोर येताच…
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील कथित फाईल गायब प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाने गुरुवारी जोरदार आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तसेच शिक्षण मंडळ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले. विकासकामे रखडल्याचा आणि शिक्षण मंडळाचा कारभार निष्काळजीपणे सुरू असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काही कार्यकर्ते महापालिकेच्या प्रवेशद्वारावर चढल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनाबाबत माहिती […]