Pakistani Boxer Qudratullah: ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धा संपली असून पाकिस्तान पदकतालिकेत 36व्या स्थानावर राहिला. या स्पर्धेत पाकिस्तानने फक्त एकच कांस्य पदक पटकावलं. तेही महिला बॉक्सर फातिमा जहराने मिळवलं आहे. त्यामुळे आधीच स्पर्धेत नाक कापलं असताना त्यात आणखी एक भर पडली. पाकिस्तानची जगासमोर पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. पाकिस्तानचा बॉक्सर कुदरतुल्लाह संघाच्या हॉटेलमधून अचानक गायब झाल्याने पाकिस्तान […]
Latest News
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
तामिळनाडूत अभिनेत्री त्रिषा कृष्णन यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या तंजावूरमधील भाषणातील एका वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झाला. या प्रकरणी आता कोर्टाने मोठा आदेश दिला आहे. कावेरी नदी पाणीप्रश्नावर भाषण सुरू असताना उपस्थितांपैकी एका व्यक्तीने मोठ्याने अभिनेत्री त्रिषा यांचं नाव घेतलं. यानंतर उदयनिधी स्टॅलिन […]
कंगना रणौत खासदारकीचा राजीनामा द्या अन्… काँग्रेस नेत्याच्या टीकेने एकच खळबळ; संघाचं नाव घेत हल्लाबोल!
प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगणा रणौत या वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कंगणाने म्हटले होते की, ‘समाज इतरांच्या अशाच निर्णयांना स्वीकारतो, मग माझ्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये.’ कंगणा रणौत यांच्या या विधानावर आता काँग्रस नेत्यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती […]
काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर CM फडणवीसांचं जशास तसं उत्तर, म्हणाले बदनाम हुये तो…
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा खांद्यावर घेत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. अशातच आता काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीसह NDA च्या नेत्यांकडून काँग्रेसवर सडकून टीका केली जात आहे. सुनेत्रा पवारांवरील विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका […]
रागामुळे तुमचं होतंय मोठं नुकसान? अचार्य चाणक्या यांनी सांगितलेल्या या तत्त्वांचे पालक करा, ज्यामुळे बदले जीवन
राग हा माणसाचा शत्रू आहे… असं कायम सांगितलं जात. पण वरिष्ठ कायम तरुणांना सांगत असतात की, रागावर आपलं नियंत्रण असायला हवं आणि ते गरजेचं देखील आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांच्या डोक्यात अनेक विचार सुरु असतात. कामाचा ताण, कुटुंबाची जबाबदारी.. अशा अनेक जबाबदाऱ्या तरुणांवर असतात. अशात राग येणं स्वभाविक आहे, पण असं असलं तरी रागावर नियंत्रण […]
EPFO ने बदलला 10 वर्षांपूर्वीचा नियम, 25000 रुपयांपर्यंतच्या मूळ वेतनावर मिळेल पेन्शन? अर्थ मंत्रालयाची प्रस्तावाला मंजूरी?
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सक्तीच्या निवृत्ती निधी संरक्षणासाठीची वेतन मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा माध्यमातून करण्यात येत आहे. ईपीएफओतंर्गत वेतन मर्यादा 15,000 रुपयांनी वाढवून 25,000 रुपये प्रति महिना करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त समोर येत आहे. गेल्या दशकापासूनचा याविषयीचा नियम बदलला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन मर्यादा लागू झाल्यानंतर वेतन मिळणारे अनेक कर्मचाऱ्यांना सक्तीच्या निवृत्ती निधी संरक्षणाचा लाभ […]