देशभरातील हवामानात मोठा बदल झाला. मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच काही राज्यात चक्रीवादळासह पाऊस होतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने तब्बल 17 राज्यांना मोठा इशारा दिला. पुढील काही तास या राज्यांकरिता धोकादायक असणार आहेत. यासोबतच गारपिटीचाही मोठा इशारा आहे. ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा […]
india
8 एपिसोडच्या वेब सीरिजचा ओटीटीवर धमाका; आठवडाभरातच टॉप ट्रेंडिंगमध्ये
ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही दिवसांपूर्वीच अशी एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली, जिच्यावर प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अवघ्या आठवडाभरात ही सीरिज ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगच्या यादीत समाविष्ट झाली आहे. विशेष म्हणजे या सीरिजच्या निर्मात्यांनीच जगातील सर्वांत मोठी सीरिज 'स्ट्रेंजर थिंग्स'ची निर्मिती केली आहे. ओटीटीवर सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली ही वेब सीरिज 'द डफर ब्रदर्स'ची आहे. या सीरिजची […]
IAS उमेदवारांची मुलाखत कोण घेते ? पॅनलमध्ये किती लोक असतात ?
भारतातील सर्वात अवघड परीक्षा असलेल्या यूपीएससी संदर्भात अनेकांना आकर्षण आहे. दरवर्षी सिव्हील सेवेसाठी ८ ते १० लाख लोक अर्ज करतात. मात्र,परीक्षेसाठी बसणाऱ्यांची संख्या कमी असते. साल २०२५ मध्ये UPSC CSE 2025 मध्ये सुमारे ९.३७ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील ५.७७ लाख उमेदवार परीक्षेसाठी बसले. तर २०२६ मध्ये परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ८.१९ लाख होती. […]
सुशांतची आत्महत्या होती यावर विश्वासच नाही… ज्येष्ठ अभिनेत्याचा संशय; सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चर्चा
सुशांत सिंह राजपूतला जाऊन सहा वर्ष झाली आहेत. मात्र, आजही त्याचे चाहते त्याला विसरले नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणाने सुशांतसिंह राजपूतची चर्चा होतेच. ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनाही सुशांतच्या आठवणीने राहवलं नाही. त्यांनाही गहिवरून आलं. शिशिर शर्मा यांनी सुशांतच्या आठवणी जागवल्या आहेत. सुशांतने आत्महत्या केली. तो आपल्यात नाही, यावर आजही विश्वास बसत नाही. हे मानायला […]
ही वनस्पती घराजवळ लावूच नका, पावसाळ्यात असतं सापांचं सर्वात आवडतं ठिकाण, परिसरात कायम सापं दिसणार
उन्हाळा आता संपत आला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये देशासह राज्यात आता मान्सूनचं आगमन होणार आहे. पावसाळा हा तसा अल्हादायक ऋतु असतो. या काळात सर्वत्र हिरवळ असते. निसर्ग हिरव्या रंगानं न्हाऊन निघतो. याच काळात अनेक जण ट्रेकला जाण्याचे किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचे, पावसात मनसोक्त भिजण्याचे प्लॅन बनवतात. तसेच मान्सूनच्या आगमनाबरोबरच खरीप हंगामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी […]
आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित विराट कोहलीने केलं उघड, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत सांगितलं की…
आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी कोण घालणार? याची उत्सुकता मागच्या दोन महिन्यांपासून होती. अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जेतेपद मिळवून या उत्सुकतेला पूर्णविराम दिला आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. यासह मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालणारा तिसरा संघ ठरला आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 […]