मुंबईतील उपनगरी रेल्वेमध्ये किरकोळ वादातून एका 22 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मयंक लोहार असे मृत तरुणाचे नाव आहे. अंधेरी ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. […]
india
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर… आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
नाशिकमधील TCS BPO कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना बळजबरीने धर्मांतर करण्यास भाग पाडणे आणि महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार निदा खान असल्याचं समोर आलं होतं. कंपनीतील काही उच्चपदस्थ अधिकारी जसे की, तौसीफ अत्तार आणि दानिश शेख पदाचा गैरवापर करून हिंदू कर्मचाऱ्यांना धर्म बदलण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. […]
BMC कर्मचारी महापौरांच्या समोरच मॅनहोलमध्ये पडला, रितू तावडे पाहातच राहिल्या; Video व्हायरल
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच माटुंगा परिसरात घडलेल्या एका घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. शहरातील पाणी साचण्याची समस्या आणि नाल्यांची स्थिती पाहण्यासाठी महापौर रितू तावडे निरीक्षण दौऱ्यावर असताना त्यांच्या समोरच बीएमसीचा एक कर्मचारी अचानक उघड्या मॅनहोलमध्ये पडला. ही […]
मारेकऱ्यांच्या तोंडी एकच नाव, विलास घुले प्रकरणात हादरवून टाकणारे पुरावे, रमेश घुले सगळं बाहेर काढणार!
Vilas Ghule Case : बीड जिल्ह्यातील केच तालुक्यात विलास घुले या तरुण हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाली. भांडण मिटवण्यासाठी गेलेला असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी हे प्रकरण थेट विधिमंडळात उपस्थित केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खासदार बजरंग सोनवणे यांच्या […]
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच लग्नपत्रिकेवर नवरा आणि नवरीच्या नावासमोर जन्मतारीख लिहिणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारही त्याच प्रकरणी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे विवाहासाठी मुलगा आणि मुलगी कायदेशीर वयाचे आहेत की नाही, हे सहज समजू शकणार आहे. […]
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटी रुपये कमावलं, पती-पत्नीने रील्सच्या माध्यमातून व्यवसाय वाढवला
जोधपूरच्या एका जोडप्याने योग्य रणनीती वापरून, त्यांनी खूप कमी वेळात एक यशस्वी स्टार्टअप उभा केला. श्रेया आणि वरुण यांनी फर्निचर बाजारातील एक मोठी उणीव ओळखून हे साध्य केले. त्यांच्या स्टार्टअपचे नाव ‘बिरोह लिव्हिंग’ आहे. सोशल मीडियावरील मार्केटिंगमुळे या स्टार्टअपने स्मृती इराणींसारख्या सेलिब्रिटींचेही लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या चार महिन्यांत 2 कोटी रुपयांची विक्रमी विक्री नोंदवून, […]