सध्या सर्वत्र अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाचीच चर्चा आहे. आमिरने 61 व्या वर्षी गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न करून आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. मात्र आता या लग्नावरून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. आमिरने याआधी रीना दत्ताशी पहिलं आणि किरण रावशी दुसरं लग्न केलं होतं. रीना आणि किरणनंतर आता गौरीसुद्धा हिंदू असल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला […]
india
तीन-तीन लग्न करूनही काही होत नाही, हा त्याचा… आमिरच्या तिसऱ्या लग्नावर आमदराची टीका
बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या सिनेमांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. नुकताच आमिर खानने तिसरे लग्न केले. त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले. त्यांचा हा विवाहसोहळा अतिशय खासगी पद्धतीने राहत्या घरात झाला. त्याच्या या लग्नाला आधीच्या दोन्ही बायका उपस्थित होत्या. पण आमिर खानने तिसरे लग्न केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याच्यावर जोरदार टीका […]
शाहरुख माझे पाय चाटतोय आयुष्यात आणखी काय हवं..? आमिर खानच्या विधानानं उडाली होती खळबळ, नेमकं प्रकरण काय?
ही संपूर्ण घटना 2008 सालची आहे, जेव्हा सोशल मीडिया नुकताच सुरू झाला होता आणि आमिर खान त्याच्या वैयक्तिक ब्लॉगद्वारे थेट चाहत्यांशी संवाद साधत होता. आमिरने एक पोस्ट लिहिली, ज्यामुळे रातोरात माध्यमांमध्ये खळबळ उडाली. आमिरने लिहिले, “मी एका दरीच्या काठावर झाडाखाली बसलो आहे. माझी आई आणि मुले माझ्यासोबत बोर्ड गेम्स खेळत आहेत. 'शाहरुख' माझे पाय चाटत […]
Rain Updates : आता टेन्शन दूर… गोम किडा बाहेर आला, पावसाचं नवं भाकीत काय? भावई उत्सवात…
गेल्या काही दोन महिन्यांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. मधले आठ एक दिवस काय तेवढा पाऊस झाला. त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा गायब झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अल निनोमुळे पावसाचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे यंदा पाऊस कमी होणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे. हवामान विभागाच्या या विधानाने राज्यातील जनतेचं टेन्शन वाढलं आहे. मात्र, आता […]
IND vs ENG: पहिल्याच वनडेत शुबमन गिलचं नशिब निघालं फुटकं! इंग्लंडच्या बाजूने कौल, पण..; अशी आहे प्लेइंग 11
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक इंग्लंडने जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. खरं तर नाणेफेकीत शुबमन गिलचं नशिब खूपच फुटकं आहे. कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यापासून नाणेफेक अनेकदा गमावली आहे. त्यामुळे नको असलेला निर्णय पदरी पडतो आणि कामगिरी करावी […]
एटीएस थेट कोकणात… पाकिस्तानी अतिरेक्याचा हस्तक ताब्यात; रत्नागिरीत मोठी खळबळ
पाकिस्तानी अतिरेकी शहजाद भट्टी याने अख्ख्या महाराष्ट्रातच जाळं पसरल्याचं दिसून येत आहे. मराठवाड्यात त्याच्याशी संबंधितांवर रेड मारण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजे एटीएसने अनेकांची चौकशी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालेली असतानाच आता कोकणातही भट्टने जाळे पसरवल्याचे समोर आले आहे. एटीएसने रत्नागिरीत धाड मारून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे रत्नागिरीत मोठी खळबळ […]