राज्यात लग्न न झालेल्या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विवाहाचे वाढते वय, स्थळ जुळण्यात होणारा विलंब आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण ही आता केवळ वैयक्तिक समस्या राहिलेली नसून गंभीर सामाजिक चिंतेची बाब बनत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यातील आत्महत्यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जळगाव पोलीस दलाच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 30 जून 2026 या […]
india
लाडक्या बहिणींना सर्वात मोठा दिलासा, थेट मंत्र्यानेच दिली मोठी अपडेट
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे गावा खेड्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होत आहे. मात्र या योजनेसाठी दरमहा कोट्यवधी रूपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी ही योजना बंद होणार असल्याचीही चर्चा सुरू […]
Chanakya Niti : घरातील कलहाची मुळ कारणं कोणती? पहा चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श कुटुंब कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात कुटुंब ही संस्था विश्वासावर आधारलेली असते, जेव्हा या विश्वासाला तडा जातो, तेव्हा त्या घरात कुटुंब कधीच एकत्र राहु शकत नाही. त्यामुळे हा विश्वास जपणं त्या घरातील […]
CJP ला आणखी एक मोठं यश, आंदोलनाचा इशारा देताच सगळे गुन्हे मागे; नेमका निर्णय काय?
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीला आणखी एक मोठे यश मिळाले. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करताना बिहारमध्ये अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता बिहार पोलिसांनी हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना लवकरच सोडले जाणार आहे. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पार्टीने आंदोलकांवरी गुन्हे […]
या वासामुळे आकर्षित होतात साप; कितीही दूर असू द्या घरात येणारच
अनेकांना सापांबद्दल भीती वाटते, तसेच सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज देखील असतात. या गैर समजातून आपण अनेकदा सापांना मारतो देखील. सामान्यपणे जिथे अडचण आहे, आद्रता आणि अंधार जास्त आहे, अशा ठिकाणी सापांचं वास्तव्य असंत, अशा जागा सापांना जास्त आवडतात. परंतु अनेकदा सापांसारखे विषारी प्राणी आपल्या घरात येऊ नये, म्हणून तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवतात, कुठेही […]
मोठी बातमी! आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, CJP च्या आंदोलकांबाबत सर्वात मोठा निर्णय, उचललं थेट मोठं पाऊल
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला, परंतु या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले तर दुसरीकडे आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक […]