ओमेगा-3 फॅटी अॅसिड हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे “हेल्दी फॅट्स” आहेत. आजच्या काळात आरोग्यदायी आहाराबाबत लोक अधिक जागरूक झाले आहेत आणि त्यात ओमेगा-3 चे नाव प्रामुख्याने घेतले जाते. शरीराच्या योग्य कार्यासाठी हे एक आवश्यक पोषक घटक मानले जाते, कारण शरीर स्वतः पुरेशा प्रमाणात ओमेगा-3 तयार करू शकत नाही. त्यामुळे ते अन्नातून घेणे आवश्यक असते. ओमेगा-3 ची […]
india
BS7 नियमांमुळे भारतात डिझेल कार्सचा युग संपुष्टात येणार?
वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच BS7 उत्सर्जन नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या कडक नियमांमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांना डिझेल इंजिन बदलणे किंवा बंद करणे भाग पडू शकते. परिणामी, ग्राहकांचा कल आता हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वेगाने सरकत आहे. भारतात एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक दुसरी नवीन कार डिझेल इंजिनसह विकली जात होती. सुमारे […]
करिश्मा कपूर- अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर नेमकं काय घडलं? इन्साईड स्टोरी पहिल्यांदाच आली समोर
बॉलिवूडमधील सर्वात चर्चा झालेल्या ब्रेकअपबाबत फिल्ममेकर सुनील दर्शन यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. जेव्हा अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचा साखरपुडा मोडला तेव्हा ते करिश्माच्या घरीच होते. साखरपुडा मोडल्यानंतर अनेक घटना वेगाने घडल्या. काय घडतंय तेच कळत नव्हतं. गोष्टी एवढ्या पुढे गेल्या की करिश्माने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं. तिने असं का केलं हे मला कळलंच […]
आता आईच्या हातचं जेवण अन् शांत झोप हवी… घरी पोहोचताच अभिजीत दिपकेंचे विधान
दिल्लीतील यशस्वी आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके 40 दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील घरी परतले. संभाजीनगरमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिपके यांनी केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. घरी आल्यावर आता काय करणार यावर बोलताना दिपके यांनी आता सर्वप्रथम शांत झोप घेणार आणि आईच्या हातचे जेवण आवडीने खाणार असं विधान […]
आतापर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली? FDA ला हायकोर्टाचा सवाल
तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून राज्यभर कारवाई केली जात आहे. अशातच आता मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला आतापर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली? असा प्रश्न विचारला आहे. मंत्रालय आणि हायकोर्टासह राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांची तातडीनं तपासणी करत शुक्रवारी अहवाल सादर करा असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. […]
बाथरूममध्ये ठेवा फक्त ‘ही’ एक वस्तू , सर्व नकारात्मक ऊर्जा क्षणात होईल दूर
वास्तूशास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. लोकं वास्तूनुसार घरातील मुख्य दरवाजा, बेडरूम किंवा स्वयंपाकघर हे योग्य प्रमाणे बांधतात. तसेच त्यामध्ये कोणत्या वस्तू कोणत्या दिशेला ठेवाव्यात हे देखील वास्तूनुसार ठरवतात. जेणेकरून त्यांचा चांगला परिणाम कुंटूबातील सदस्यांवर होतो. पण अनेकदा काहीजण बाथरूमकडे दुर्लक्ष करतात. वास्तूशास्त्रानुसार बाथरूमलाही खूप खास मानले जाते. बाथरूम हे घरातील […]