Sunny Deol: इंटरनेटच्या जगात कोणतीच गोष्ट पूर्णपणे डिलीट होत नाही. अभिनेता सनी देओलने नुकताच दावा केला की तो कोट्यवधी रुपयांसाठी पान मसाला किंवा विमल इलायची या ब्रँड्सच्या जाहिराती करण्याच्या बाजूने नाही. सनीने असा दावा करण्यामागचं कारण म्हणजे शाहरुख खान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाला/ इलायचीच्या जाहिरातीबद्दल एफडीएनं नोटीस बजावली आहे. यावरून […]
india
LPG Cylinder: सरकारचं मोठं पाऊल, LPG सिलिंडरबाबत पहिल्यांदाच घेतला असा निर्णय, तुम्हीही व्हाल टेन्शन फ्री
पश्चिम आशियाई संघर्षादरम्यान आयात केलेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यानंतर, देशांतर्गत पेट्रोलियम गॅस (LPG) उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने प्रथमच प्रत्येक रिफायनरी आणि तेल व वायू कंपन्यांसाठी कमाल उत्पादन लक्ष्य निश्चित केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या 13 ऑगस्टच्या आदेशानुसार, 21 रिफायनरी आणि अपस्ट्रीम कंपन्यांसाठी दररोज एकूण 63,810 टन एलपीजी उत्पादन क्षमता निश्चित करण्यात आली आहे. […]
Ananya Raj Death: झोपेतच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा मृत्यू, वयाच्या 27व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. उदयोन्मुख अभिनेत्री अनन्या राजचे निधन झाले आहे. तिने वयाच्या 27व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अनन्याचा मृत्यू सुमारे एक महिनापूर्वीच झाला होता, पण तिच्या कुटुंबीयांनी ही बातमी आतापर्यंत लपवून ठेवली होती. आता तिच्या कुटुंबीयांनी अनन्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून तिच्या निधनाची बातमी […]
एका आठवड्यात जर निर्णय घेतला नाही… तर, आम्ही संभाजीनगरातच… अभिजीत दीपके काय म्हणाले ?
हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेतील गडबडीमुळे विद्यार्थ्यांनी संभाजीनगरासह राज्याच्या विविध भागात आंदोलन केले.त्यानंतर रात्री हायकोर्टाने या प्रकरणात नोटीस जारी केली होती. या आंदोलनाला अभिजीत दिपके यांनी स्वत: आंदोलनात उतरुन पाठींबा जाहीर केला होता. त्यानंतर आता रात्री उशीरा या प्रकरणात अभिजीत दिपके यांनी सरकारला इशारा दिला आहे. जर एका आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर जर निर्णय घेतला नाही तर, तर […]
रायगडचं कुटुंब वडील, आई आणि मुलगा, काशी फिरायला गेलं, पुढे असं काही घडलं की विश्वास बसणार नाही…
Maharashtra Businessman Death : उत्तर प्रदेशातील वाराणसी हे पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. देशभरातून हजारो भाविक या शहरात दररोज दाखल होतात. महाराष्ट्रातूनही वाराणसी येथे जाणाऱ्यांची संख्या बरीच आहे. सर्वसाधारण कुटुंबापासून ते अतिश्रीमंत घरातील व्यक्तीपर्यंत सगळेच वाराणसीत जाऊन देवाचे दर्शन घेतात. परंतु वाराणसीमध्ये यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील असाच एका उद्योजकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. समोर आलेल्या […]
आम्ही POK मध्ये तिरंगा फडकवायला चाललोय, भाजप नेत्याची घोषणा; नेमकं प्रकरण काय?
India Vs Pakistan : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. रविवारी (16ऑगस्ट) केशव प्रसाद मौर्य हे कौशांबी दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीर, काँग्रेस, वंदे मातरम् तसेच इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. समाजवादी पार्टी हा पक्ष लवकरच संपणार आहे, असा दावाही त्यांनी केला. […]