मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुंबईत महत्त्वाची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मुंबईतील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वे कनेक्टिव्हिटी आणि उत्तण-विरार सी-लिंक हे प्रमुख विषय होते. CM फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे उत्तण-विरार सी-लिंक प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली. तसेच, मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वे कनेक्टिव्हिटीच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर आवश्यक […]
india
प्रश्नपत्रिकेत घोळ झाल्याचा आरोप, देशात आणखी एक महत्त्वाची परीक्षा पुन्हा होणार, मोठी अपडेट आली समोर
राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) यूजीसी-नेट 2026 इंग्रजी, कॉमर्स आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या विषयांच्या प्रशपत्रिकेत घोळ झाल्याच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या परीक्षेचे वेळापत्रक देखील लवकरच समोर येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. एनटीएने देशभरातील विविध केंद्रात 22 जून ते 30 जून 2026 […]
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलं आहे. मनोज जरांगे यांनी 58 लाख नोंदींची प्रमाणपत्रे देण्याची मागणी करत, गरज पडल्यास सरकार पाडण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, ओबीसी समाज ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचं ओबीसी नेते हरिभाऊ तायवाडे यांनी म्हटलं आहे. सरकारने सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि ओबीसी आरक्षणाला 0.01 टक्केही धक्का […]
एका गावचा मुलगा, दुसऱ्या गावची मुलगी,जंगलात भेटले, लोकांनी पकडलं आणि थेट….
आयुष्य सुरळीत सुरू असताना कधी काय होईल, हे कधीच सांगता नाही. त्यात तुम्ही समाजातील पारंपरिक प्रथेच्या विरोधात एखादं पाऊल उचललं. तर समाजातील लोकच शिक्षा द्यायला मागे पुढे येतात. देशातील विविध भागात शिक्षा देण्याची प्रथा सुरू आहे. झारखंडच्या एका तरुणासोबतही एक धक्कादायक प्रकार घडलाय. दुसऱ्या गावात असलेल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचं लोकांनी लग्नच लावून दिल्याचा धक्कादायक […]
Hema Malini : सनी देओलच्या ‘बटवारा 1947’वर हेमा मालिनींची प्रतिक्रिया; दिला खास संदेश
बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा बहुचर्चित ‘बटवारा 1947’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बऱ्याच लोकांना हा चित्रपट आवडला असून त्याचं खूप कौतुकही केलं जात आहे. 14 ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाने अनेकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या चित्रपटात माणूसकी, प्रेम आणि धार्मिक सीमांच्या […]
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भक्तांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती
बिहारच्या लखीसरायमध्ये श्रावण महिन्याच्या तिसऱ्याच सोमवारी भीषण दुर्घटना घडली आहे. मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भक्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मंदिरातील चेंगराचेंगरीत भक्तांच्या मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विजेचा खांब पडल्यानंतर शॉक बसत असल्याची अफवा भक्तांमध्ये पसरली. त्यानंतर भक्तांनी एकच धावाधाव केली. त्यात […]