टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आहेत. भारताने नाणेफेकीचा कौल गमवल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. त्यामुळे भारताला 200 पार धावा करणं भाग आहे. कारण वानखेडेचं स्टेडियम छोटं आहे. त्या दृष्टीने संजू सॅमसनने फलंदाजी केली. (Photo- BCCI Twitter) टीम इंडियाच्या 20 धावा असताना अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. अभिषेक […]
‘मराठी बाणा’चे निर्माते अशोक हांडे यांना बेदम मारहाण; माटुंग्याच्या कार्यालयात घुसून थेट बॅटने मारलं, नेमकं काय घडलं?
‘मराठी बाणा’ या कार्यक्रमातून जगभरात मराठी संस्कृती पोहोचवण्याचं काम करणारे अशोक हांडे यांना पार्किंगच्या मुद्द्यावरून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. अशोक हांडे यांना एका 53 वर्षीय व्यक्तीने क्रिकेटच्या बॅटने मारल्याचं कळतंय. याप्रकरणी माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीचं नाव प्रथमेश पांडुरंग अनफोडे ऊर्फ […]
हे 3 साप मेल्यानंतरही माणसाला चावू शकतात, आहेत अत्यंत विषारी, यातील दोन साप तर तुमच्या परिसरात नेहमी दिसतात
सापांबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. सापांबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे आपण अनेकदा दिसला साप की लगेच त्याला मारतो. पण या ठिकाणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील केवळ काही जातीच या विषारी आहेत. भारतामध्ये जे साप आढळतात त्यांचं वर्गीकरण सामान्यत: विषारी, निमविषारी आणि बिनविषारी प्रजाती असं केलं जातं. यामध्ये […]
Chanakya Niti : हे लोक त्यांच्या आयुष्यात बर्बाद होतात, चाणक्यांच्या या 10 गोष्टी लक्षात ठेवाच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. जर तुम्ही संकटात आहात, तर त्यातून मार्ग कसा काढायचा? शत्रूचा पराभव कसा करायचा? आपला मित्र कोण आणि शत्रू कोण? आयुष्य कसं जगावं आणि कसं जगू नये? याबद्दल […]
IND vs ENG : हॅरी ब्रूकची 1 चूक, भारताला 74 धावांचा फायदा, इंग्लंड सामना गमावणार!
टीम इंडियाचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध विजयी खेळी साकारली. संजूने नाबाद 97 धावांची खेळी करत भारताला करो या मरो सामन्यात शानदार आणि एकतर्फी असा विजय मिळवून दिला. संजूच्या खेळीमुळे टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक दिली. संजूने विंडीज विरुद्धचा तडाखा […]
बहुसंख्य हिंदू लोकांवर सातत्याने अत्याचार…, ‘द केरला स्टोरी 2’ पाहिल्यानंतर शरद पोंक्षे यांचं स्पष्ट मत
The Kerala Story 2 Goes Beyond: ‘द केरला स्टोरी’ सिनेमानंतर आता ‘द केरला स्टोरी 2’ सिनेमा प्रेक्षकांना वास्तव दाखवत आहे… ‘द केरला स्टोरी 2’ सिनेमात तीन मुलींसोबत घडलेली घटना दाखवण्यात आली आहे. मध्यप्रदेश, केरळ आणि राजस्थान येथील मुलींना कशा प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जातं आणि त्या कशा प्रकारे धर्मांतराला बळी पडतात याबद्दल देखील दाखवण्यात आलं […]