शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील राजकारण आणि पर्यावरण विषयांवरून मोठे आरोप करत पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करत असल्याचा आरोप केला. राऊत यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी आखाती देशातील युद्धाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही असे […]
Bihar New CM : बिहारच्या राजकारणात मोठा बदल, नितीश कुमार यांच्या जागी या नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड
बिहारच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्याजागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड झाली आहे. सम्राट चौधरी यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. ते बिहार भाजपमधील मोठे नेते आहेत. सम्राट चौधरी यांचं नावं बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालं आहे. नितीश कुमार यांचे सुपूत्र निशांत कुमार उपमुख्यमंत्री बनू शकतात. उद्या 15 एप्रिलला 11 वाजता […]
उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासह पचनक्रिया राहील चांगली, फक्त आहारात समावेश करा नाचणीची आंबील, जाणून घ्या सोपी रेसिपी
उन्हाळा सुरू होताच आपल्या प्रत्येकाच घरांमध्ये असे अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात जे आपल्या शरीराला आतून थंड ठेवण्यास मदत करतात. असाच एक पदार्थ म्हणजे नाचणीची आंबील. जी उन्हाळ्यातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. नाचणी अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे नाचणीची आंबीलचे सेवन करणे खूप पौष्टिक असते. ज्यामुळे ते तुमच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते. चला तर मग आजच्या […]
1 लिटर पाणी गाळण्यासाठी RO तून किती लिटर पाणी वाया जातं? जाणून व्हाल अवाक्
पूर्वी पाणी उकळून आणि त्यानंतर गाळून घेण्याची क्रिया व्हायची. पण आता प्रत्येकाच्या घरात पाणी शुद्ध करण्यासाठी RO असतो… फक्त शहरांमध्येच नव्हे, तर गावांमध्येही लोक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टरचा वापर करत आहेत. हे तंत्रज्ञान पाण्यातील अशुद्धी काढून सुरक्षित पाणी पुरवते, परंतु याच्याशी निगडित एक मोठी चिंता म्हणजे पाण्याची नासाडी. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की 1 […]
महाराष्ट्राचे रस्ते झाले मृत्यूचे सापळे, 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली
आज राज्यात एकामागोमाग एक ५ भीषण रस्ते अपघात घडले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील इचलकरंजी, भंडारा, परभणी, पुणे, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात झालेल्या अपघातांत एकूण ६ जणांचा दुर्दैवी अंत झाला. तर अनेक जण जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. ज्योत आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा […]
सावधान! अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळा, मोठं संकट, थेट..
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. मागच्या काही दिवसात राज्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. यादरम्यान मोठी गारपिटही झाली. या गारपिटी आणि पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा अंदाज वर्तवला आहे. दुपारच्यावेळी अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा. […]