सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात नियमित सुनावणी सुरु आहे. आज उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून अंतिम युक्तीवाद केला जाईल. शिवसेना पक्ष-निवडणूक चिन्हासंदर्भात या खटल्यात ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. काल कपिल सिब्बल यांनी अंतिम युक्तीवाद केला. आज ठाकरे गटाचे दुसरे वकिल देवदत्त कामत पुन्हा युक्तीवाद करतील. जवळपास […]
Ashok Saraf: आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही.., अशोक सराफ यांचा मिश्कील टोला; जेन-झींबद्दल काय म्हणाले?
मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक यांचा अभिनय जितका लोकप्रिय आहे, तितकाच त्यांच्या मिश्कील आणि परखड स्वभावाचीही चर्चा होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आजची पिढी, तिची विचार करण्याची पद्धत आणि स्वत:चे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यावर भाष्य केलं. अशोक सराफ यांच्या 80 व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमी, मालिका […]
कॅबिनेट मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड समोर, सोशल मिडियाचा सर्वाधिक चांगला वापर कोणी केला? मोदी कितव्या क्रमांकावर?
दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनानंतर तरुणांचे प्रश्न सरकारच्या केंद्र स्थानी आले आहेत. केंद्र सरकार आता युवकांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊ लागली आहे. तरुणांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोदी सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. याचदरम्यान केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांच्या सोशल मीडिया कामगिरीचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. साडेतीन महिन्यांचा […]
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरनंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, आज होणार मोठा पक्षप्रवेश, राजकारणात घडामोडींना वेग
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पहायला मिळत आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. राज्यात ऑपरेशन टायगर झालं. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली, शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत […]
भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, थेट कारवाई, भारताने घेतला मोठा बदला..
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायमच तणाव राहिला. त्यातच पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव अधिक वाढला. आता पाकिस्तानने असे काही केले, ज्याला भारताने थेट उत्तर दिले. नवी दिल्ली येथील पाकिस्तान हाय कमिशनच्या बाहेर काही अनधिकृत बांधकाम तयार करण्यात आले होते. भारताने त्यावर बुलडोजर चालवला आहे. पाकिस्तान मिशनच्या व्हिजा सेक्शनजवळ हाय कमिशनबाहेर अतिक्रमण करण्यात […]
Gen Z सोबत आता सरकार साधणार थेट संवाद, केंद्रीय मंत्र्यांकडे नवी जबाबदारी, काय आहे नवी योजना?
तरुण पिढी जेन झेड सोबत जास्तीत जास्त संवाद वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने एक नवी योजना बनवली आहे. या योजनेंतर्गत दर दिवशी एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठाला भेट देण्याचं नियोजन सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा तरुणांसोबत थेट संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, विविध मुद्द्यांवर […]