राज्याच्या काही भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी अपघातदेखील घडताना पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंत कोसळल्याच्याही घटना समोर आलेल्या आहेत. अशातच आता पनवेलमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन तरूण पांडवकडा धबधब्यात वाहून गेल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून […]
मुंबईवालो जरा संभलके ! पावसामुळे अभिनेता जॅकी श्रॉफ याने शेअर केली पोस्ट म्हणाला…
मुंबई आणि उपनगरांना पावसाने गेली दोन ते तीन दिवस अक्षरश: झोडपल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. शनिवारी आणि रविवारी देखील असाच पाऊस कोकण रिजनमध्ये होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारच महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला आहे. मुंबई, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना शनिवारी सुटी जाहीर करण्यात […]
महाराष्ट्रानंतर बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप, ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का, थेट उजवा हातच..
विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामध्येच त्यांच्या पक्षातील बडे नेते पक्षाची साथ सोडून जात आहेत. ममता बॅनर्जी यांना एका मागून एक मोठे धक्के बसत आहेत. पक्षात मोठी फुट पडली. यादरम्यानच आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसला अत्यंत मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. थेट ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा उजवा हात मानल्या […]
हिरो-होंडाला टाकले मागे! TVS बनली देशातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी
टीव्हीएस कंपनीने जून महिन्यात 5,65,417 दुचाकी वाहनांची विक्री करत तब्बल 47 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे. या ऐतिहासिक यशामागे कंपनीची रेकॉर्डब्रेक निर्यात कारणीभूत ठरली आहे. कंपनीने परदेशात 1,72,355 वाहनांची निर्यात केली असून, याच जबरदस्त कामगिरीमुळे टीव्हीएस आता विक्रीच्या बाबतीत भारतात नंबर-1 वर पोहोचली आहे. भारतीय दुचाकी उद्योगात पहिल्यांदाच मोठा बदल झाला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने […]
वैभव सूर्यवंशीच नाही तर या 8 भारतीय खेळाडूंनी सचिन तेंडुलकर आधी क्रिकेटमध्ये केलं पदार्पण, जाणून घ्या
वैभव सूर्यवंशीचं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं आहे. मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यात त्याला पदार्पणाची संधी मिळाली. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा तरूण खेळाडू ठरला. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. पण वैभवच्या आधी 8 खेळाडूंनी सचिनचा विक्रम मोडला आहे. (PC-PTI) मेन्स आणि वुमन्स क्रिकेटबाबत बोलायचं झालं तर वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी […]
Jio Airtel : जिओसह एअरटेलच्या ग्राहकांची झोप उडवणारी बातमी, तब्बल इतक्या रूपयांनी रिचार्ज महागणार?
जिओ आणि एअरटेल या भारतातील सर्वाधिक ग्राहक असणाऱ्या कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्यांचे मिळून 90 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. आता या कंपन्यांच्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. या दोन्ही कंपन्या लवकरच आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत ही दरवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू […]