नवी दिल्लीत नीट पेपरफुटी, जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरून विरोधी पक्षही आक्रमक झाला झाला आहे. विरोधी पक्षाकडूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नीट पेपरफुटीवरून विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचं कामकाज 27 जुलैपर्यंत ठप्प झालं आहे. ठाकरे गटानेही नीट पेपरफुटीवरून सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. संजय राऊत यांच्याकडूनही सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. संजय राऊतांनी केंद्रीय […]
बाळासाहेब ठाकरेंचा नातू होणार यशराज फिल्म्सचा हिरो; बॉलिवूडमध्ये बनणार मोठा स्टार?
राजकीय क्षेत्रातील सर्वांत मोठ्या कुटुंबांपैकी एक असलेल्या ठाकरे कुटुंबातील एक सदस्य राजकारणापासून दूर चित्रपटसृष्टीत आपली नवी ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे गेल्या वर्षी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशांची’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता त्याला यशराज फिल्म्स (YRF) बॅनरअंतर्गत एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली आहे. अली अब्बास जफर […]
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान… गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापले असून दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन सुरू आहे. सीजेपी आणि कॉक्रोज जनता पक्षाच्या समर्थकांनी आंदोलन करत नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडिओ शेअर केले असून त्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 24 तासांत […]
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत राज्याच्या राजकारणात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. सर्वप्रथम मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. तसेच फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेना शिंदे गटातील नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Rahul Gandhi: मेट्रो, रस्ते, दुकानं बंद करा, पण… मोदींचे नाव घेत राहुल गांधी यांनी अखेर तो वार केलाच
Rahul Gandhi Attacks PM Modi On Paper Leak: गेल्या दोन दिवसात पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशातील तरुण, विद्यार्थी आणि आंदोलकांशी इन्स्टाग्रामसह इतर प्लॅटफॉर्मवरून संवाद साधला आहे. NEET प्रश्नपत्रिका फुटीवर त्यांनी सरकारची बाजू मांडली. सरकार करत असलेल्या उपाय योजनाची माहिती दिली. त्याचवेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यातून त्यांनी मोदींवर निशाणा […]
लग्न झालं, पहिल्या रात्रीच नवरदेवाचा मृत्यू, मानेवरचा तो दंश पाहून घरातले सगळेच हादरले, नववधू…
भारतातमध्ये लग्न म्हणजे एक मोठा सोहळा असतो. मुलगा आणि मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात होण्यापूर्वी लग्नापूर्वीच्या विधी मोठ्या थाटात साजऱ्या केल्या जातात. तर लग्नानंतर सुखी संसाराचं स्वप्न दोघे देखील रंगवत असतात. लग्नानंतर मुलगी आई – वडिलांचं घर सोडते, तर फक्त नवऱ्याच्या भरवश्यावर… पण बदायूं जिल्ह्यातील उघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रियोनाई गावात, लग्नाच्या आनंदाचं रूपांतर काही […]