• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून…

September 12, 2026 by admin Leave a Comment


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मराठा आंदोलन थांबवण्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नोटिसा बजावण्यात येत आहेत. यामुळे जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जरांगे पाटील यांनी म्हटले की, “फडणवीसांच्या सांगण्यावरून माझ्यासोबत काम करणाऱ्यांना ईडीच्या नोटिसा दिल्या जात आहेत.

आंदोलन बंद पाडण्यासाठी हा षडयंत्र रचला जात आहे.” त्यांनी ईडीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, जर हा प्रकार थांबला नाही, तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संबंधितांच्या पाहुण्या-रावळ्यांविरोधातही तक्रारी दाखल करून चौकशीची मागणी केली जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी मराठा समाजाला याविरोधात एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • क्रिकेटर्स, बॉलिवूड अभिनेत्री अन् सट्टेबाजी; अमित मजीठियाने खोलली दुबईच्या पार्ट्यांची गुपिते!
  • अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात… असं काय घडतं ? अजब प्रथेने…
  • IND vs AFG : वैभव सूर्यवंशी OUT? भारताच्या माजी दिग्गजाने निवडली टॉप ऑर्डर; ‘या’ 3 खेळाडूंना संधी, कोण कोण?
  • ही सुंदर अभिनेत्री ट्रान्सजेंडर? प्रश्न उपस्थित होताच समोर येऊन सगळं सांगितलं; सर्वांनाच केलं गप्प!
  • जगावर आता मोठं संकट, कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराचा प्रादुर्भाव, हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in