टाटा मोटर्सने आपल्या आगामी गाड्यांच्या लाँचिंग प्लॅनसह ऑटो मार्केटमध्ये उत्सुकता वाढवली आहे. ग्राहकांसाठी कंपनी न्यू टिगोर आणि सफारी ईव्हीचे नवीन पर्याय घेऊन येत आहे. हायटेक फीचर्स आणि प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या दोन्ही कार अनुक्रमे आरामदायी सेडान आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक एसयूव्हीचा एक उत्तम अनुभव देतील. टाटा मोटर्स भारतीय बाजारात आपला कार पोर्टफोलिओ आणखी मजबूत करण्याच्या […]
Archives for August 2026
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट…नेमकं काय घडतंय?
रांचीमध्ये JPSC-JSSC परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विधानसभेला घेराव घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी विधानभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न झाल्याने आंदोलनस्थळी तणाव निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईनंतर काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने चपला आणि बूट फेकल्याचे समोर आले. […]
Jio च्या ग्राहकांसाठी खुशखबर, 52 कोटी ग्राहकांना थेट फायदा, 3 नवीन…
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिओने तीन नवीन स्वस्त रिचार्ज पॅक लॉन्च केले आहेत. हे तिन्ही पॅक OTT आणि डेटा बेनिफिट्ससह येतात. यामध्ये यूजर्सना 1,000 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस मिळतो. जिओचे हे रिचार्ज प्लॅन कमी खर्चात OTT अॅप्स आणि लाइव्ह टीव्ही चॅनेल्सचा अॅक्सेस घेऊ इच्छिणाऱ्या यूजर्ससाठी आहेत. […]
Gold rates in Pakistan : पाकिस्तानमध्ये काय आहेत सोन्याचे दर? 22 कॅरट सोन्याची चैन बनवायला किती रुपये लागतील?
भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्ये देखील सोन्याच्या भावात प्रचंड वाढ सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात तब्बल 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या स्थितीत 22 कॅरट सोन्याची किंमत प्रती तोळा तब्बल 4,12,154 पाकिस्तानी रुपये एवढी आहे. पाकिस्तामध्ये एक तोळा सोनं हे 11.66 ग्राम एवढं असतं. तर ज्याला आपण शुद्ध सोनं म्हणतो म्हणजेच […]
चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो रोजगार धोक्यात; नेमकं कारण काय?
Chakan MIDC : राज्यात देशातील तसेच परदेशी कंपन्यांनी यावे, उद्योग थाटावा यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी कंपन्यांना वेगवेगळी सूट आणि सुविधा दिल्या जातात. राज्यात कंपन्यांनी आपला उद्योग थाटला तर नव्या रोजगाराची निर्मिती होईल. तरुणांना काम मिळेल, हाच यामागचा उद्देश असतो. परंतु आता राज्यातील चाकण एमआयडीसीमधील तब्बल 20 कंपन्या आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. या […]
Laxman Hake : प्रसाद लाडच्या कंपनीमुळे सरकारी नोकऱ्या निघत नाहीत, लक्ष्मण हाके असं का म्हणाले?
लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर सुद्धा बोचऱ्या शब्दात टीका केली. “प्रसाद लाड याने नोकऱ्या संपवल्या आहेत. प्रसाद लाड म्हणतो ठोकून काढतो मग जरांगे जें बोलतो त्याला काय उत्तर का देत नाही?. जरांगे पाटील हे लूत भरलेलं कुत्र्ं आहे. ते कोणालाही चावत आहे” असा शब्दात जरांगे पाटलांवर टीका केली. “प्रसाद लाडला सर्च केले तेव्हा त्याच्या […]