Nagraj Manjule : ‘खाबााशा’, ‘सैराट’, ‘फँड्री’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समाजातील अनेक विषय प्रभावीपणे माडंले. तर ‘सैराट’ आणि ‘फँड्री’ सिनेमांमुळे मंजुळे यांनी माणसांमधील भेदभाव, सामाजिक विषमता आणि जातव्यवस्थेवर देखील प्रकाश टाकला. नागराज मंजुळे यांनी कधीच सिनेमांमधून फक्त चाहत्यांचं मनोरंजन केलं नाही तर, समाजाचं वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न देखील केला. अशात नुकताच […]
Archives for August 2026
आरारारा खतरनाक, दुसरं लग्न करताच कर्मचाऱ्याचा पगार… आसाम सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा
कायदेशीरदृष्ट्या घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. आसाममधील हिंमता बिस्वा सरमा सरकारने अशा कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातील 20 टक्के रक्कम थेट त्यांच्या पहिल्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याविषयीची घोषणा आज करण्यात आली. हा नियम खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. यामुळे […]
प्रत्येक महिला या 4 गोष्टी कधीच नवऱ्याला सांगत नाही, आयुष्यभर ठेवते लपवून, 2 नंबरची तर खूप महत्वाची
आचार्य चाणक्य यांचे विचार आणि नीती अनेकदा कठोर वाटते. मात्र, मानवी स्वभाव, नाती आणि व्यवहार याबाबत त्यांनी केलेले भाष्य आजही चर्चेत आहे. चाणक्यनीतीमध्ये वैवाहिक जीवन, कुटुंब आणि पती-पत्नीच्या नात्याबाबतही अनेक विचार मांडण्यात आले आहेत. त्यापैकीच काही विचारांनुसार, पत्नीने आपल्या पतीसोबत काही वैयक्तिक गोष्टी शेअर करताना सावधगिरी बाळगावी असे सांगितले जाते. ज्यामध्ये प्रथम पूर्वीच्या प्रेमसंबंधांबाबतची माहिती. […]
दुहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला! किरकोळ वादातून शेजाऱ्याने नवरा-बायकोला संपवलं, सांगलीत खळबळ
सांगलीतून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. कुपवाडमध्ये कचरा फेकण्याच्या वादातून शेजाऱ्याने नवरा बायकोवर जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 15 ऑगस्ट रोजी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने पती-पत्नीवर चाकू आणि हातोडीने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर मनीषा केसरीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता त्यांचे पती […]
स्पाईक घालून का पळतो रे? श्रीलंकन कॅप्टन संतापला; क्रिकेटच्या मैदानात वातावरण तापलं; नेमकं काय घडलं!
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताला 178 धावांची मजबूत आघाडी मिळाली होती. त्यापुढे खेळताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात 193 धावा केल्या आणि एकूण 371 धावा बोर्डवर लावल्या. यासह श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचं किचकट आव्हान दिलं आहे. गॉल आंतरराष्ट्रीय मैदानाची मागची आकडेवारी पाहून तसंच म्हणावं लागेल. कारण […]
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल… नेमकं काय घडणार?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सध्या सुरू आहे. या महत्त्वाच्या खटल्यात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आज आपला युक्तिवाद मांडला. सिब्बल यांनी यावेळी 2018 च्या घटनेचा उल्लेख केला, तसेच विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय संविधानाला धरून नसल्याचे म्हटले आहे. ‘आमदार म्हणजे पक्ष नाही’ हा महत्त्वाचा मुद्दा सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान अधोरेखित केला. कपिल सिब्बल […]