यूएईमध्ये स्थायिक भारतीय उद्योजक डॉ. शमशीर वायलील यांनी दुबईच्या एमिरेट्स रोड अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसाठी जाहीर केलेली ₹2.6 कोटींची मानवतावादी मदत तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील मृत भारतीय कामगारांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचली आहे. या अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाला होता. डॉ. शमशीर यांच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी अपघातात प्राण गमावलेल्या सहा भारतीय कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी तेलंगणा आणि […]
Archives for July 2026
बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना झाली तर…मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये, कोण असणार जबाबदार? मार्गदर्शक सूचना जारी
मुंबईत गेल्या तीन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तीन दिवसांपासून मुंबईत अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तर मानखुर्दमध्ये घरे पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बांधकामांच्या ठिकाणीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली आहे. महापालिकेने बिल्डर, कंत्राटदारांसाठी मार्गदर्शक सूचना […]
IND vs ENG: तिसऱ्या सामना जिंकण्यासाठी श्रेयसला उचलावे लागणार मोठं पाऊल; इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये ‘तो’ एक निर्णय घ्यावाच लागणार
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना उद्या रंगणार आहे. भारतीय संघ तिसरा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तिसरा सामना जर भारतीय संघाने जिंकला नाही तर मालिका गमावण्याचा धोका आहे. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर, […]
एक गाडी येईल, त्यात बसून तुला..1 तासाचे 80 लाख..सख्ख्या काकीनेच भाचीला दिली धक्कादायक ऑफर
कधी कधी आपलीच माणसं घात करतात. त्यांना नात्यांचा विसर पडतो. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्याच्या दुल्लहपूर क्षेत्रात घडली आहे. एका सख्ख्या काकीनेच काही रुपयांसाठी आपल्या भाचीच्या आत्मसम्मानाचा सौदा करण्याचा प्रयत्न केला. काकीने आणि गावातील एका युवकाने मिळून युवतीला 1 तासाच्या कामासाठी 20 लाख रुपयांचं आमीष दाखवलं. इतकी मोठी रक्कम ऑफर करण्यामागचा इरादा […]
गाणं पाहिजे तर असं, 62 वर्षांपूर्वीचं गाणं ठरलं इतकं सुपरहिट की थेट दहावीच्या अभ्यासक्रमात नोंद, आजही…
हिंदी चित्रपटसृष्टीत सैन्य आणि युद्धावर अनेक चित्रपट निर्माण झाले, मात्र 1964 मध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक चेतन आनंद यांचा 'हकीकत' हा चित्रपट आजही देशभक्तीच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. 1962 च्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात युद्धाचे वास्तव, भारतीय सैनिकांचे शौर्य आणि त्याग अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. या चित्रपटातील 'कर चले हम फिदा जानो-तन […]
Mumbai Rain News Updates : कर्मचाऱ्यांना दुपारनंतर सुट्टी, खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश; सरकारचा मोठा निर्णय
राज्यभरात वरूणराजाने चांगलाच जोर धरला असून सर्वत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. तीन दिवसांपासून अविरत पडणाऱ्या पावसाने अनेक धरणं, तलाभ भरून वाहू लागले आहेत, तसेच काही नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही भागांत रस्ते टखचले, मिसिंग लिंक तसेच मुंबई-पुणे मार्गावर सततच्या पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूकही ठप्प झाली. रेल्वे मार्ग, रस्ते वाहतूक मार्ग बंद असल्याने […]