बॉलिवूड स्टार आमिर खानने नुकताच तिसऱ्यांदा लग्न केले आहे. काल त्याने पूर्व पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्या उपस्थितीत प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत पुन्हा एकदा विवाह केला. ५ जुलै २०२६ रोजी पाली हिल येथील घरात त्याने लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान गौरीला डेट करत होता. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल […]
Archives for July 2026
चक्क कुमार सानूने गायलेला मालिकेचे गाणे, 32 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये, तुम्ही एकदा ऐकाच
जर तुम्ही ९० च्या दशकाचा काळ अनुभवला असेल, तर ही बातमी तुम्हाला थेट बालपणी घेऊन जाईल. एक काळ होता जेव्हा दूरदर्शनवर येणाऱ्या सीरियल संपूर्ण कुटुंबाला टीव्हीसमोर बसण्यास भाग पाडत. रामायण आणि महाभारतानंतरही एक असा शो आला, ज्याने आपले आकर्षक कथानक आणि मन मोहून टाकणाऱ्या गाण्यांनी लोकांच्या मनावर कब्जा केला. खास गोष्ट म्हणजे, या शोच्या टायटल […]
Indrayani River | आळंदीत धोक्याची घंटा! इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय; वारकऱ्यांना प्रशासनाचा तातडीचा इशारा
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीत मोठ्या संख्येने वारकरी दाखल झाले असतानाच मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. नदीपात्रातून सध्या शंभर टक्के विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाने वारकऱ्यांना आणि नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे तसेच पाण्यात उतरू नये, असे आवाहन केले आहे. पावसामुळे नदीचा प्रवाह वेगवान झाला असून पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना […]
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाचे मोठे आवाहन, थेट..
राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला. धो धो पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यभरात पावसाने हाहाकार उडवला. मुंबई पुणे वाहतूक ठप्प आहे. मिसिंग लिंकजवळ मोठी दरड कोसळली. मुंबई पुणे रेल्वेसेवा देखील बंद आहे. मोठी दरड कोसळल्याची माहिती मिळतंय. राज्यात आजही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. 8 तारखेपर्यंत मोठा इशारा […]
Amitabh Bachchan : मध्यरात्री 3 वाजता बिग बींचा फोन आणि पाठवले 15 कोटी.. तिथे काय घडलं?
Amitabh Bachchan : अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळालेली नाही, तर पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराच्या अर्थव्यवस्थेतही मोठी सुधारणा झाली आहे. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांनीच अयोध्येत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन. ते अयोध्येच्या रिअल इस्टेट बाजारपेठेतील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. राम मंदिराच्या उभारणीनंतर, […]
मोठी बातमी! नदीने ओलांडली धोक्याची पातळी! 250 नागरिक… मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा
आळंदी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सुमारे 250 हून अधिक नागरिक विविध ठिकाणी अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये […]