PM Narendra Modis visit to Indonesia: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी तीन दिवसांच्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर पोहचले. 6 ते 8 जुलैच्या या दौऱ्यात दोन्ही देशातील जुन्या संबंधांना पुन्हा उजाळा मिळेलच. पण व्यापारी आणि इतर अनेक मुद्दांवर नवीन करार होतील. मे 2018 मध्ये भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवर एकमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच भारतीय […]
Archives for July 2026
देवशयनी एकादशीनंतर 4 महिन्यांसाठी शुभ आणि मंगल कार्ये थांबणार,पुन्हा कधी होणार सुरू ?
सनातन धर्मात हे चार महिने अत्यंत विशेष मानले जातात, ज्या दरम्यान विश्वाचे रक्षक भगवान विष्णू सांसारिक जबाबदाऱ्यांपासून स्वतःला मुक्त करून योगिक निद्रेत प्रवेश करतात. धर्मग्रंथांमध्ये या महिन्यांचा उल्लेख चातुर्मास म्हणून केला जातो. हा काळ आत्मसंयम आणि शरणागती, भक्ती आणि उपासना, आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीचा काळ मानला जातो. या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्य केले जात […]
Mumbai Rain Update : मुंबईत उधाणलेल्या समुद्रात अजब घडलं, अचानक समोर आलं गूढ जहाज, मध्ये नेमकं काय? सस्पेन्स वाढला!
Suspicious Ship Found In Mumbai Ocean : सध्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यात मुंबईही सुटलेली नाही. मुंबई, उपनगरात अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. अजूनही लोकलची व्यवस्था सुरळीत झालेली नाही. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकांना पाऊसधारांसोबतच लोकलच्या दिरंगाईचाही सामना करावा लागत आहेत. सध्याचे हवामान लक्षात घेता प्रशासनाने समुद्राजवळ बसण्यास मनाई […]
संजू सॅमसनने स्वत:च पायावर मारून घेतला धोंडा? टीममधून वगळल्याच्या प्रकरणानंतर ट्वीस्ट
भारत आणि इंग्लंड यांच्यातील झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातून संजू सॅमसनला वगळल्याने बराच गोंधळ उडाला. संजू सॅमसनला अचानक टीम बाहेर बसवल्याने टीकेची झोड उठली. त्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर रडारवर आले. आता या प्रकरणात आणखी एक ट्वीस्ट आला आहे. एका ताज्या रिपोर्टच्या दाव्यानुसार, मँचेस्टर टी20 सामन्यात संजू सॅमसनने स्वत:च न खेळण्याची इच्छा व्यक्त […]
मुंबईकरांसाठी पहिलो गोड बातमी… चिंतेचे ढग दूर, विहार तलाव ओसंडून वाहतोय
पावसाने ओढ दिल्याने मुंबईकरांवर भीषण पाणी टंचाईचे ढग जमा झाले होते. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली होती. पण हे चिंतेचे ढग आता दूर झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला विहार तलाव दुथडी भरून वाहू लागला आहे. आज रात्री 9 वाजताच तलाव भरला. तलाव क्षेत्र परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने हा तलाव भरून वाहू लागला […]
‘चोली के पीछे क्या है’ गाण्यापेक्षा विचित्र गाणं, ज्याचे शब्द ऐकून तुम्हाला येईल राग
सुमारे 71 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार ‘श्री 420’ या चित्रपटातील ‘इचक दाना बीचक दाना’ हे गाणे आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठांवर आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणारी तीन मजेदार कोडी या गाण्यात गुंफण्यात आली आहेत. अनार, मिरची आणि भुट्टा यांच्याशी संबंधित ही कोडी या गाण्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर क्लासिक बनवतात. जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांचे […]