वास्तुशास्त्रानुसार कापूर आणि तेजपत्ता एकत्र जाळणे शुभ मानले जाते. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते, अशी धारणा आहे. त्यामुळे घरात शांतता, प्रसन्नता आणि समाधानाचे वातावरण टिकून राहण्यास मदत होते असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. वास्तु मान्यतेनुसार, कापूर आणि तेजपत्ताच्या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच आर्थिक अडचणी कमी होऊन घरात […]
Archives for July 2026
उरलेल्या भातापासून बनवायचं काय ? जाणून घ्या ‘या’ 5 झटपट रेसिपी
रात्रीच्या जेवणानंतर अनेकदा भात शिल्लक राहतो. त्यानंतर हा भात फ्रिजमध्ये पडून राहतो. पण या उरलेल्या भातापासून काही मिनिटांतच एकदम चविष्ट पदार्थ बनवू शकता. यामुळे केवळ अन्न वाया जात नाही, तर वेळ आणि पैशांचीही बचत होते. तर भाता हे कर्बोदकांचा एक चांगला स्रोत मानला जातो. त्यात प्रथिने, बी जीवनसत्त्वे, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखी इतर पोषक […]
IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध पाचवा सामना भारतासाठी फक्त प्रतिष्ठेचा विषय नाही, हा इंग्लिश खेळाडू रोहित शर्माच्या पुढे निघून जाईल
Jos Buttler-Rohit Sharma : भारत आणि इंग्लंडमध्ये पाचवा टी20 सामना साउथॅम्टनमध्ये आहे. हा सामना टीम इंडियासाठी प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण आणखी एक सामना गमावला तर फक्त क्लीन स्वीपच होणार नाही, तर टी20 मधील वर्चस्व सुद्धा संपुष्टात येईल. इंग्लंडची टीम भारताला मागे टाकून T10I मध्ये नंबर 1 बनेल. साउथॅम्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या सीरीजच्या शेवटच्या सामन्यात रोहित […]
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत…
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाबाबत मोठे संकेत दिले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर आता विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर भाष्य करताना आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनीच नेतृत्व करावे, अशी अपेक्षा […]
मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, ऐकताच थेट लावतात ठुमके, 24 वेळा दिग्दर्शकांनी केलेलं रिजेक्ट
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक असलेले 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील 'मेरे ख्वाबों में जो आए' हे गाणे अंतिम होण्यापूर्वी तब्बल 24 वेळा बदलण्यात आले होते. दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांना गाण्यातील एका ओळीबाबत समाधान होत नव्हते. त्यामुळे त्यांनी गीतकार आनंद बक्षी यांच्याकडून वारंवार गाण्याचे बोल बदलून घेतले. आदित्य चोप्रा यांची इच्छा होती की, […]
सुप्रीम कोर्टात कागद फेकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय, कारण काय?
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांवर कागद फेकणे आणि शिवीगाळ करणार्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. न्यायाधीश केवी विश्वनाथन आणि न्यायाधीश आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर एका याचिकाकर्त्याने कागद फेकले होते. या प्रकारानंतर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन कोर्टरुमच्या बाहेर नेले होते. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारने याचिकाकर्त्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. परंतु त्याच्याविरोधात […]